शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नरेंद्र मोदी फक्त भारताची नव्हे, तर संपूर्ण जगाची गरज : मंत्री चंद्रकांत पाटील

By संतोष भिसे | Updated: November 27, 2023 16:51 IST

काही मंडळी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत

सांगली : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी निवडून येणे ही फक्त भारताचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची गरज असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगलीत सोमवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.पाटील म्हणाले, जगभरात सुरू असलेल्या युध्दांदरम्यान मोदी यांनी मध्यस्थी केली, त्यामुळे तीन दिवस युध्दविराम मिळाला. हे फक्त मोदीच करु शकतात. पण काही मंडळी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या गाडीला चालकच नाही हेच त्यांच्या ध्यानी येत नाही. कोणीही येतो आणि त्यांच्या गाडीत बसतो. पण चालक नसलेली ही गाडी धावणार कशी?ते म्हणाले, अजित पवार  उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने माझे महत्व कमी होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मी एक कोरे पाकिट आहे. त्यावर संघटना कोणता पत्ता लिहिल, तेथे जायचे एवढेच माझे काम आहे. पक्षात शिस्त असल्याने पक्षफुटीचा प्रसंग कधीच भाजपवर आलेला नाही. काही मंडळी नाराज होऊन बाजूला गेली असली, तरी त्याचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कामाची पद्धत वेगवेगळी आहे. दोघेही कामासाठी योग्य आहेत. फडणवीस यांची संवेदनशीलता महापुरावेळी दिसून आली, तर पवार यांच्या कामाचा उरक मोठा आहे. प्रशासनावर त्यांचा वचकही आहे. 

चर्चेतूनच मार्ग निघू शकतोपाटील म्हणाले, फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले होते, मात्र महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकविता आले नाही. महाराष्ट्रात सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची संतांची शिकवण आणि परंपरा आहे. यामुळे तेढ निर्माण होईल असे वक्तव्य टाळून मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेला बसावे. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो.

टॅग्स :SangliसांगलीNarendra Modiनरेंद्र मोदीchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा