शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Sangli: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी, नाग पकडणाऱ्या गावांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:45 IST

जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे : पारंपरिक वाद्य वाजविल्यास सत्कार करून बक्षीस देऊ

शिराळा : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घ्यावी. आवाजाचे प्रदूषण झाल्यास डॉल्बी आदींवर कारवाई करण्यात येईल. पारंपरिक वाद्य, ढोल वाजविल्यास त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करून बक्षीस देऊ, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांनी केले.येथील तहसीलदार कार्यालयात नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित नाग मंडळे, ग्रामस्थ यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते विभागीय पोलिस अधीक्षक सचिन थोराबोल, तहसीलदार शामला खोत पाटील, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख घुगे यांनी न्यायालयाच्या सूचनांचे पालन तंतोतंत पाळावे. आठ वाजेपर्यंत मिरवणूक काढावी. डॉल्बी आदींवर कारवाई करण्यात येईल. पोलिस, वनविभाग, स्थानिक प्रशासन व नागरिक यांनी समन्वयाने नागपंचमी साजरी करावी.

आपत्कालीन सेवेसाठी मार्ग मोकळा ठेवावासंपूर्ण सणावर सीसीटीव्ही, व्हिडीओ कॅमेरे मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. धार्मिक भावनांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वागत कमानी स्टक्चरल ऑडिट करून घ्यावे स्वागत कमानीवर आक्षेपार्ह मजकूर नको, सेलिब्रिटीच्या नावाखाली नर्तकी नकोत, अफवा पसरवू नका, सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पसरवू नका आदी सूचना दिल्या.यावेळी रणजितसिंह नाईक, प्रमोद नाईक, पृथ्वीसिंह नाईक, वसंत कांबळे, अजय जाधव, आबासाहेब काळे, वैभव कुंभार, जयसिंग गायकवाड, वीरेंद्र पाटील, लालासाहेब तांबिट, फिरोज मुजावर, अभिजित शेणेकर, सचिन नलवडे, स्वप्नील निकम, संतोष हिरुगडे, धन्वंतरी ताटे, सम्राट शिंदे, राम पाटील नाग मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.नाग पकडणाऱ्या गावांवर लक्षयावेळी ओझर्डे, सुरुल, कुरळप, सरुड, बांबवडे, मांगले याठिकाणी जिवंत नाग पकडून मिरवणूक काढली जाते. त्यामुळे शिराळा येथील नागरिकांच्यावर गुन्हे दाखल केल्याने त्रास होतो, अशी तक्रार करण्यात आली. यावेळी या सर्व गावांवर लक्ष ठेवण्यात येईल, असे सांगितले.डॉल्बीवर कारवाईडॉल्बीमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो याबाबत संघटनेमार्फत तीन वर्षांपासून निवेदन देतो मात्र कोणताही कारवाई होत नाही अशी भूमिका जयसिंगराव गायकवाड यांनी मांडली. यावेळी प्रशासन करवाई करेल तसेच गावाबाहेरच अशी वाहने अडवली जातील, असे आश्वासन दिले.