शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सांगली जिल्ह्यात लम्पीमुळे पशुधनाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले, दिवसात २४ जनावरांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 13:08 IST

सुरुवातीला दहा ते पंधरा असणारी बाधितांची संख्या आज शेकडोंच्या घरात गेली आहे.

सांगली : जिल्ह्यात लम्पीचा फैलाव थांबता थांबत नसल्यामुळे पशुधनाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी दिवसात २४ जनावरांचा लम्पी आजाराने बळी गेला आहे. तसेच नवीन १४९ जनावरांना लम्पीची लागण झाल्यामुळे बाधित जनावरांची जिल्ह्यात ११ हजार २७ संख्या झाली आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत ११ हजार २७ जनावरांना लम्पी त्वचा रोगाची लागण झाली आहे. यातील चार हजार ७७३ पशुधन बरे झाले आहे. तसेच पाच हजार ३६५ जनावरांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. तसेच या आजाराच्या प्रादुर्भावाने एकूण ८८९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस संसर्गाचा आलेख वाढत आहे. त्यामुळे युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दहा ते पंधरा असणारी बाधितांची संख्या आज शेकडोंच्या घरात गेली आहे. प्रामुख्याने मिरज, वाळवा, आटपाडी, जत, खानापूर, तासगाव तालुक्यात प्रादुर्भाव गतीने वाढत आहे.

तालुकानिहाय एकूण बाधित पशुधन

तालुका  - बाधित - मृत मिरज  - २८२४  - २००आटपाडी - १६६४  - ११८पलूस - ५८२  - ६६तासगाव  - ५८५ - ५७खानापूर - ९७५  - ८७कडेगाव - ३९० - २५वाळवा - १८५१ - १३८क.महांकाळ - ७५९ - ८६जत  - १११४  - ९३शिराळा - २६४  - १९

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग