शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भंगार साहित्यात आलेले दागिने केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:30 IST

आजकाल प्रामाणिकपणा लोप पावत चालला आहे. काही धंदेवाल्यांना तर लबाडीचा शिक्का घेऊनच फिरावे लागते. परंतु चिकुर्डे (ता. वाळवा) येथील विक्रम दत्तू शिंदे या भंगार व्यापाऱ्याने भंगारात सापडलेले सहा तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने प्रामाणिकपणे परत देऊन आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देभंगार साहित्यात आलेले दागिने केले परतसमाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय

ऐतवडे बुद्रुक : आजकाल प्रामाणिकपणा लोप पावत चालला आहे. काही धंदेवाल्यांना तर लबाडीचा शिक्का घेऊनच फिरावे लागते. परंतु चिकुर्डे (ता. वाळवा) येथील विक्रम दत्तू शिंदे या भंगार व्यापाऱ्याने भंगारात सापडलेले सहा तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने प्रामाणिकपणे परत देऊन आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.विक्रम दत्तू शिंदे हे चिकुर्डे व परिसरात गेली दहा वर्षे भंगार व रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय करत आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांनी गावातीलच उदय तेली यांचे लोखंडी कपाट भंगार म्हणून खरेदी केले. घरी नेऊन ते फोडत असताना आतल्या लॉकरमध्ये विक्रम यांना स्टीलचा डबा सापडला.

डबा उघडून बघितला असता त्यामध्ये कोल्हापुरी साज, गळ्यातील हार, छल्ला असे सुमारे सहा तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने सापडले. हा ऐवज मिळताच तातडीने विक्रम यांनी उदय तेली यांच्याशी संपर्क साधला व प्रामाणिकपणे हे दागिने त्यांना परत केले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, शिवसेनेचे अभिजित पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली