शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जलजीवन मिशन योजना!, सांगली जिल्ह्यातील ९६ हजार कुटुंबांना कधी मिळणार पाणी?

By अशोक डोंबाळे | Updated: August 12, 2023 18:44 IST

कोट्यवधींचा निधी; कामांत हवी पारदर्शकता

सांगली : जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबास नळ योजनेद्वारे थेट घरापर्यंत पाणी देण्यासाठी योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात सध्या ६८१ ग्रामपंचायतींत ६८३ कामे सुरू आहेत. अद्याप ९६ हजार १९३ कुटुंबे नळ योजनेच्या पाण्यापासून दूर आहेत. त्यांना २०२४ पूर्वी पाणी मिळणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.जिल्ह्यातील १०० टक्के कुटुंबांना २०२४ पर्यंत थेट नळद्वारे पाणी देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ६८१ गावांसाठी ६८३ पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. या योजनांसाठी शासनाकडून ६६७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी सध्या १७६ गावांमधील योजनांची कामे अपूर्ण आहेत. कोट्यवधींचा निधी; कामांत हवी पारदर्शकताजिल्ह्याच्या दुष्काळी दुर्गम भागात योजना प्रभावीपणे राबविणे अत्यंत गरजेचे आहे. या योजनेसाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तेव्हा त्याचा योग्य विनियोग होणे आवश्यक आहे. परंतु, काही ठेकेदार केवळ पैसे उकळण्याच्या हेतूनेच काम करीत असून निकृष्ट दर्जाची पाइप, पाइपलाइन खुदाची उंची कमी ठेवणे यासह आदी कामांत त्रुटी ठेवून पैसे उकळण्याचा उद्योग करत आहेत. अशा ठेकेदारांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी