शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जलजीवन मिशन योजना!, सांगली जिल्ह्यातील ९६ हजार कुटुंबांना कधी मिळणार पाणी?

By अशोक डोंबाळे | Updated: August 12, 2023 18:44 IST

कोट्यवधींचा निधी; कामांत हवी पारदर्शकता

सांगली : जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबास नळ योजनेद्वारे थेट घरापर्यंत पाणी देण्यासाठी योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात सध्या ६८१ ग्रामपंचायतींत ६८३ कामे सुरू आहेत. अद्याप ९६ हजार १९३ कुटुंबे नळ योजनेच्या पाण्यापासून दूर आहेत. त्यांना २०२४ पूर्वी पाणी मिळणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.जिल्ह्यातील १०० टक्के कुटुंबांना २०२४ पर्यंत थेट नळद्वारे पाणी देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ६८१ गावांसाठी ६८३ पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. या योजनांसाठी शासनाकडून ६६७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी सध्या १७६ गावांमधील योजनांची कामे अपूर्ण आहेत. कोट्यवधींचा निधी; कामांत हवी पारदर्शकताजिल्ह्याच्या दुष्काळी दुर्गम भागात योजना प्रभावीपणे राबविणे अत्यंत गरजेचे आहे. या योजनेसाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तेव्हा त्याचा योग्य विनियोग होणे आवश्यक आहे. परंतु, काही ठेकेदार केवळ पैसे उकळण्याच्या हेतूनेच काम करीत असून निकृष्ट दर्जाची पाइप, पाइपलाइन खुदाची उंची कमी ठेवणे यासह आदी कामांत त्रुटी ठेवून पैसे उकळण्याचा उद्योग करत आहेत. अशा ठेकेदारांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी