शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'अलमट्टी'प्रश्नी मुख्यमंत्र्यांचे पत्र स्वागतार्ह; पण..; कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:03 IST

अलमट्टी उंचीवाढीचा सातत्याने विरोध करा

सांगली : अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री सी. आर. पाटील यांना पाठवले, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, केवळ पत्र पाठवून भागणार नाही, सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असे आवाहन कृष्णा महापूर नियंत्रण नगरी कृती समितीने केले आहे.समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील व निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, अंकुश आंदोलन व समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलमट्टी धरणाच्या उंचीवाढविरोधात केंद्र शासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यापूर्वीच कर्नाटकच्या भूमिकेचा निषेध करायला हवा होता, असेही ते म्हणाले.

कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आधीही अनेक पत्रव्यवहार निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे यावेळी केंद्र सरकारकडे ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. दोन्ही राज्यांची तातडीची बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

गाडगीळ, खाडे यांनीही पाठपुरावा करावाअलमट्टी धरणाची उंची वाढीविरोधात खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, अरुण लाड, डॉ. विश्वजीत कदम यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. असे असले तरी सत्तारूढ आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनीही यामध्ये आता गंभीर लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी सर्जेराव पाटील यांनी केली आहे.