शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सांगलीत एनडीआरएफकडून कृष्णा नदी पात्राची पाहणी, पाणी पातळीत वाढ 

By शीतल पाटील | Updated: July 21, 2023 19:13 IST

जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली

सांगली : जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफची एक तुकडी पाच बोटीसह सांगलीत कृष्णा नदीवर दाखल झाली आहे. या पथकाने नदीपात्रामध्ये बोटीच्या सहाय्याने पाहणी करत अग्निशमन विभागाकडून माहिती घेतली.यावेळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती पथकाला दिली. शहर परिसरामध्ये अद्याप पूरस्थिती नसली तरी खबरदारीच्या उपाय म्हणून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या २२ जणांचे पथक सांगलीत दाखल झाले आहे. ३० ऑगस्टपर्यंत एनडीआरएफचे पथक सांगलीमध्ये राहणार आहे.या पथकाने शुक्रवारी कृष्णा नदीपात्राची माहिती घेतली. बोटीतून नदीपात्रात फेरफटका मारला. अग्निशमन विभागाकडून गत पुराचीही माहिती घेतली.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसriverनदी