शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

शिरढोण येथे किसान सभेचे बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST

शिरढोण : अखिल भारतीय किसान सभेतर्फे रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिरढोण, ता. कवठेमहांकाळ येथे ...

शिरढोण :

अखिल भारतीय किसान सभेतर्फे रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिरढोण, ता. कवठेमहांकाळ येथे गुरुवारपासून शेतकऱ्यांनी बेेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दीड वर्षांपूर्वी झालेल्या फेरसर्व्हेच्या निवाडा नोटीस तातडीने द्या. शिरढोण येथे महामार्गासाठी अतिरिक्त क्षेत्र बाधित होत असल्याने त्यामध्ये घरे, फळझाडे, बोअरवेल बाधित होत आहेत. यासंबंधी प्रांताधिकारी मिरज यांना डिसेंबर २०२० पासून सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या सर्व्हेमध्ये अतिरिक्त क्षेत्राबाबत वर्षांपूर्वी राजपत्र झाले असताना अद्याप निवाडा नोटीस मिळाल्या नाहीत. शिरढोण येथील बाधित क्षेत्राची निवाडा नोटीस त्वरित शेतकऱ्यांना द्या, २०१३ भूमिअधिग्रहण कायद्याप्रमाणे नुकसानभरपाईची निवाडा नोटीस न देता शेतकऱ्यांच्या हद्दीत कसलेही काम सुरू करता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत निवाडा नोटीस मिळणार नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय संबंधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. महामार्गाचे कसलेही काम संबंधित गटात करू नये, अशी मागणीदेखील किसान सभेच्या वतीने कॉम्रेड दिगंबर कांबळे यांनी केली आहे.

यावेळी शाहू विचारमंचचे अध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे, किसान सभेचे सागर पाटील, बाळासाहेब पाटील, अमित पाटील, नितीन पाटील, मच्छिंद्र पाटील कुची, प्रकाश पाटील, मच्छिंद्र पाटील, रजनीकांत पाटील, रावसाहेब पाटील, गोरख सूर्यवंशी, सुनील करगणे, विनायक सूर्यवंशी, लक्ष्मण चौगुले व इतर महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते.