शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार; खरीप पिकांचे नुकसान, रब्बी पेरण्या थांबल्या

By अशोक डोंबाळे | Updated: October 12, 2022 18:33 IST

वाळवा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस बुधवारीही कायम होता. गेल्या २४ तासांत सरासरी ३१.८ मिलिमीटर, तर वाळवा तालुक्यात सर्वाधिक ५१.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधारेमुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या असून, काढणी-मळणीतील खरीप पिकांचे नुकसान होत आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी जिल्ह्याच्या बहुतांशी भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही भागांत तो मुसळधार होता. त्यामुळे ओढे आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.परतीच्या पावसाचा जोर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरीप ज्वारी, बाजरी, सोयाबीन आणि कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, रब्बी हंगामातील पेरण्याही संततधार पावसामुळे थांबल्या आहेत.

जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटर)तालुका      दिवसातील पाऊस     एकूण पाऊसमिरज            १७.५               ५४४.४जत             २६.४                ५७५.१खानापूर         ३२                  ६९५.९वाळवा         ५१.९                ७६०.३तासगाव       २३.१                 ६२०.१शिराळा        ४५.५                १३३२.७आटपाडी      ५.८                  ४१८.१क. महांकाळ  ३४.३                ६८०.६पलूस          २६.९                ५५३.८कडेगाव        ४०.७                ६३८.३धरणे भरली काठोकाठ (साठा टीएमसीत)धरण         क्षमता      सध्याचा पाणीसाठाकोयना     १०५.२५      १०४.६०धोम        १३.५०        १३.५०कण्हेर      १०.१०        १०.१०वारणा     ३४.३४         ३४.४०अलमट्टी   १२३            १२३.०१

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस