शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सरकारी कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात एक दिवसाचा पगार कमी मिळणार!, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 18:37 IST

कपातीवर शासकीय कर्मचारी म्हणतात..

सांगली : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरीवर्गाला नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच संकटाला सामोरे जावे लागते. शेतमालाचे कमी झालेले दर आणि वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सरकारी कर्मचारीही सरसावले आहेत. पुढील महिन्यातील एक दिवसाचे वेतन यासाठी घेतले जाणार असून, कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यात या एक दिवसाच्या वेतनातून जमा झालेली रक्कम शेतकरी मदतीसाठी दिली जाणार आहे.नुकसानग्रस्तांसाठी एक दिवसाची वेतन कपातराज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे.अवकाळीचे जिल्ह्यात नुकसान किती?जिल्ह्यात अवकाळी पावसाने तितके नुकसान केले नसले तरी हाता - तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागाकडून त्याची मोजणी करून अहवाल देण्यात आला आहे.कपातीवर शासकीय कर्मचारी काय म्हणतात?आम्हीही शेतकऱ्यांचीच मुले असल्याने वेतन कपातीला विरोध नाही. मात्र, शासनाने आमच्याही मागण्या मान्य कराव्यात. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास आम्ही जादाही मदत करू शकतो.- सागर बाबर, अध्यक्ष, लिपीकवर्ग संघटनाशासनाने आदेश दिले आहेत. याबाबत गैर काहीही नाही. शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही तयार आहोत .मात्र, त्याचवेळी आमच्या मागणीकडे लक्ष द्यावे. -पी. एन. काळेआमच्या मदतीला कोण धावणार?शेतकऱ्यांना नेहमीच नुकसान पोहोचत असते. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करून पैसे देण्याऐवजी शासनाने यावर ठोस उपाय शोधावेत. - सुदाम ढवळे, शेतकरीशासनाने यासाठी विमा योजना लागू करून त्यावर पारदर्शी काम करावे, जेणेकरून कुणाचे वेतन कपात करून आम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. - अजित शिंदे, शेतकरी

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारFarmerशेतकरी