शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सांगलीच्या कृष्णा नदीत कचरा, बाटल्यांचा खच; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

By शीतल पाटील | Updated: January 18, 2023 19:01 IST

नदीपात्राच्या स्वच्छतेकडे महापालिका व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सांगली : कृष्णा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ कचरा, लाकडे, बाटल्या, निर्माल्याचा ढीग साचला आहे. नदीपात्राच्या स्वच्छतेकडे महापालिका व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यात कोंबड्या व इतर प्राण्यांचे अवयवही दिसत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील अमरधाम स्मशानभूमीजवळ कृष्णा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. सध्या नदीपात्रात जेमतेम पाणी आहे. काही दिवसांपूर्वी पाणी सोडले असले तरी दरवाजे उघडलेले नाहीत. परंतु, दरवाजे गंजलेले असल्याने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा अडकला आहे. त्यात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच वाहून आलेली लाकडे, मृत कोंबड्याही दिसत आहेत. या कोंबड्यांमध्ये अळ्या झाल्या आहेत.सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी नदीची स्वच्छता करण्याबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. पण त्या तक्रारीची अद्याप दखल घेतलेली नाही. पाटबंधारे विभागानेही येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. आधीच शेरीनाल्याच्या दूषित पाण्यामुळे सांगलीकर त्रस्त आहेत. त्यात आता पाण्यात कचरा साठल्याने प्रदूषणात वाढ हाेणार आहे. रात्रीच्यावेळी मांसाहारी वेस्टही नदीपात्रात टाकले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचाही पोलिस व महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण