शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...
3
एक कांदा ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा! नितीन गडकरींच्या पत्नीने केला अनोखा प्रयोग; भरघोस उत्पादन आले...
4
IPL 2025 Playoffs Rules: पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलला कोणता संघ जाणार? जाणून घ्या नियम
5
"आता गांधीजींचा देशही दुसरा गाल पुढे करणार नाही, तर…’’, शशी थरूर यांनी ठणकावले   
6
MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी
7
'बंटी और बबली' सिनेमासाठी अभिषेक बच्चनला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केलेली निवड, पण...
8
सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?
9
इंग्रजीच्या शिक्षकाने घेतला जीवघेणा बदला; लग्नाचं गिफ्ट म्हणून पाठवले 'मृत्यूचं पार्सल', मग...
10
Crime News : मधुचंद्राच्या रात्री पत्नी बघत होती वाट,पती तिच्याच बहिणीला घेऊन झाला पसार!
11
Netflix, Amazon Prime बाबत दोन महत्त्वाच्या अपडेट, लवकरच या डिव्हाईसेसवर काम करणं होणार बंद
12
"एका हाताने टाळी वाजत नाही..."; बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
13
“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप
14
IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस
15
मस्क यांनी उगाचच नाही सोडली ट्रम्प यांची साथ; 'ही' कंपनी बनली कारण; वाढवलं टेन्शन
16
Thane Murder: जेवण बनवण्यावरून वाद, १५ वर्षीय मुलाकडून तरुणाची हत्या, भिवंडीतील धक्कादायक घटना
17
'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
18
Astro Tips: पुनर्वसू नक्षत्रावर खरेदी वा गुंतवणूक म्हणजे दुप्पट लाभ; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त!
19
आयटेलचा ए ९० : परवडणाऱ्या किंमतीतील AI आयवाना असलेला स्मार्टफोन, कसा आहे; फिचर्स काय...
20
"अर्धा सिनेमा बाईचं कॅरेक्टर...", संजय खापरेंनी सांगितली 'गाढवाचं लग्न'ची आठवण

Shaktipeeth Highway: संवादासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगलीतील शेतकऱ्यांनी पळवून लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:41 IST

शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाददूत पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीवर सांगली जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाददूत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील गावांमध्ये संवादासाठी आलेल्या शेतकऱ्यांना संवाददुतांना शेतकऱ्यांनी पळवून आवले.कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, अंजनी, सावळज, सिद्धेवाडी, गव्हाण, वज्रचौंडी, मणेराजुरी, सावर्डे येथून शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. या गावांमध्ये शुक्रवारी संवाददुतांमार्फ शेतकऱ्यांशी चर्चा होणार होती. पण, शेतकऱ्यांनी संवाददुतांची भूमिका जाणून घेण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी संवाददूत आणि अधिकाऱ्यांना तेथून पळवून लावले.शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख म्हणाले, कोणाचेतरी स्वप्न पूर्ण करण्याकरिता सरकार शक्तिपीठचा घाट घालत आहे. जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकूमशाही प्रवृत्ती चालू देणार नाही. हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. शक्तिपीठमुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणि पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे.सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेक वेळा सांगून देखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाही. म्हणून आम्हीही कोणतीही चर्चा करणार नाही. आमची लढाई आमच्या गावात आणि शेतात राहील. त्याचा पहिला हिसका शुक्रवारी गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवला आहे. पुढेही दाखवू, पण महामार्ग होऊ देणार नाही. आमची शेती वाचवू, त्यासाठी रक्त सांडायची देखील तयारी आमची आहे.यावेळी उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारूगडे, सुनील पवार, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गFarmerशेतकरी