शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Sangli: चांदोली येथील प्राणी गणनेबाबत उदासीनता; सागरेश्वर, राधानगरी अभयारण्यात मात्र होणार गणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:57 IST

वनविभाग अद्याप संभ्रमात

आनंदा सुतारवारणावती : अभयारण्यातील वनक्षेत्रातील प्राण्यांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागामार्फत दरवर्षी सर्वाधिक प्रकाश असलेल्या रात्री म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच विष्ठा आणि ठशांचा अभ्यास करून वन्य प्राण्यांची गणना केली जाते. पण, यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात होणारी प्राणी गणना होणार की नाही याबाबत शंका बळावत आहे.यंदाच्या प्राणी गणनेबाबत वन विभागाची उदासीनता असल्याची चर्चा प्राणीमित्र व नागरिकांतून चांदोली परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. याचे कारण असे बुद्ध पौर्णिमेच्या अगोदर आठ ते पंधरा दिवस वन विभागामार्फत प्राणी गणनेस येणाऱ्या प्राणी मित्रांची नावे नोंदवली जातात. त्यांना वन अधिकाऱ्यांबरोबर अभयारण्यात प्राणी गणनेसाठी घेऊन गेले जाते.व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात झालेली विभागणी तसेच, अधिकाऱ्यांची कर्तव्यातील चालढकल या गोष्टींच्या अभावाने चांदोलीत २२ व २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणी गणना थांबणार की काय? अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यालयाकडून मिळाली.

वनविभाग अद्याप संभ्रमातमागील चार दिवसांपासून कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोलीस्थित उप विभागीय वन अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, कार्यालयातून कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसून दोन दिवसांत काही माहिती मिळाल्यास कळवले जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना होणार असल्याची माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग