शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्याच्या मुख्य गृहसचिवांशी चर्चा , अनिकेत कोथळे खूनप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी : पतंगराव कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:33 IST

कडेगाव : सांगलीत पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकाºयांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला.

कडेगाव : सांगलीत पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकाºयांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी कोथळेचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. खाकी वर्दीला काळिमा फासणाºया आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आमदार पतंगराव कदम यांनी गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याकडे केली.मुंबई येथे मंत्रालयात कदम यांनी गृह विभागाचे मुख्य सचिव श्रीवास्तव यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, कामटे आणि त्याच्या सहकाºयांनी अतिशय क्रूर कृत्य केले आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्री, मटका, सावकारी असे धंदे राजरोस सुरू आहेत. चोºया, दरोडे, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहेत. हप्ते घेणारे, गुन्हेगारांना आश्रय देणारे, कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले पोलिस अशी पोलिसांची प्रतिमा झाली आहे, सांगलीतील घटनेने पोलिसांची बदनामी झाली आहे. यामुळे राज्याच्या गृह विभागाने कठोर पावले उचलून सांगली पोलिस प्रशासनात योग्य ते बदल केले पाहिजेत, असे गृह सचिवांना सांगितले आहे.खरे गुन्हेगार, गँगवॉरमधील गुंड पोलिसांना सापडत नाहीत आणि निष्पाप व्यक्तींवर मस्तवाल अधिकारी दादागिरी करतात. जनतेची विश्वासार्हता पोलिसांनी गमावली आहे.ठोस उपाययोजना!गृह विभागाचे सचिव श्रीवास्तव यांनी गृह विभागाच्या संबंधित प्रमुख अधिकाºयांशी तात्काळ संपर्क साधला. याबाबत स्वत: लक्ष घालून योग्य त्या ठोस उपाययोजना तात्काळ करीत असल्याचे आश्वासन त्यांनी कदम यांना दिले.मुंबई येथे गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याशी सांगली घटनेबाबत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी चर्चा केली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसSangliसांगली