शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

दिघंची-हेरवाड रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST

घाटनांद्रे : महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडला जाणारा दिघंची-हेरवाड रस्त्याचे घाटनांद्रे परिसरात अगदी निकृष्ट दर्जाचे काम होत ...

घाटनांद्रे : महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडला जाणारा दिघंची-हेरवाड रस्त्याचे घाटनांद्रे परिसरात अगदी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप नागरिक व प्रवासीवर्गातून होत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे चौकशी केली असता ते केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगर पाचेगावच्या घाटात घाटनांद्रे फाट्याला मिळणाऱ्या दिघंची-हेरवाड राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या जुन्या दगडी संरक्षण बाधंकाम कठड्यालाच वरून केवळ सिंमेट थापून नवे रूप देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या पुलाचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप सतर्क वाहनचालकांच्या निदर्शनास आला आहे. संरक्षक कठड्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या कठड्यालगतच डोंगराच्या खोल दऱ्या आहेत. लगतच संरक्षक कठडा असल्याने संरक्षक कठड्याचे काम व्यवस्थितपणे होणे गरजेचे आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणिकपणे लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, केवळ कामाचा फार्स केला जात असून, केवळ जुन्या दगडी संरक्षण कठड्यालाच सिमेंट फासले जात असल्याचा आरोप होत आहे.