शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

येलूर येथील जंगम डीपी नवीन बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:24 IST

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील जंगम डीपी पाच दिवसांपूर्वी जळाला आहे. या डीपीवर काही शेतकऱ्यांच्या फळबागा व फुलबागा ...

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील जंगम डीपी पाच दिवसांपूर्वी जळाला आहे. या डीपीवर काही शेतकऱ्यांच्या फळबागा व फुलबागा अवलंबून आहेत. वीज बंद असल्याने पाणीपुरवठा ठप्प हाेऊन ऐन उन्हाळ्यात पिके अडचणीत आली आहेत.

नवीन डीपी बसवला नसल्याने पाण्याअभावी येथील शेतकरी अच्युत आनंदराव पाटील यांनी आपल्या एक एकर ऊस शेतात झेंडू फुलाचे आंतरपीक घेतले होते. चार दिवस पाणी न मिळाल्याने झेंडू वाळू लागल्याने त्यांनी झेंडू काढून टाकला आहे. आजअखेर महावितरणने नवीन डीपी बसवलेला नाही. या डीपीवर येणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांनी विद्युत मोटारींचे वीज बिल भरले तरच नवीन डीपी बसविला जाईल, असे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

सध्या कडक उन्हाळा असल्याने पिकांना सारखे पाणी द्यावे लागत आहे. लवकर डीपी बसविला नाही तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. महावितरणच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.