शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

येलूर येथील जंगम डीपी नवीन बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:24 IST

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील जंगम डीपी पाच दिवसांपूर्वी जळाला आहे. या डीपीवर काही शेतकऱ्यांच्या फळबागा व फुलबागा ...

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील जंगम डीपी पाच दिवसांपूर्वी जळाला आहे. या डीपीवर काही शेतकऱ्यांच्या फळबागा व फुलबागा अवलंबून आहेत. वीज बंद असल्याने पाणीपुरवठा ठप्प हाेऊन ऐन उन्हाळ्यात पिके अडचणीत आली आहेत.

नवीन डीपी बसवला नसल्याने पाण्याअभावी येथील शेतकरी अच्युत आनंदराव पाटील यांनी आपल्या एक एकर ऊस शेतात झेंडू फुलाचे आंतरपीक घेतले होते. चार दिवस पाणी न मिळाल्याने झेंडू वाळू लागल्याने त्यांनी झेंडू काढून टाकला आहे. आजअखेर महावितरणने नवीन डीपी बसवलेला नाही. या डीपीवर येणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांनी विद्युत मोटारींचे वीज बिल भरले तरच नवीन डीपी बसविला जाईल, असे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

सध्या कडक उन्हाळा असल्याने पिकांना सारखे पाणी द्यावे लागत आहे. लवकर डीपी बसविला नाही तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. महावितरणच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.