शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

अतिवृष्टी व पुरामुळे सांगली जिल्ह्यातील 925 हेक्टर जमीनीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 14:23 IST

Flood Sangli : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जमिन खरबडुन जाणे, गाळ साचणे, गाळ, वाळूचा थर तीन इंचापेक्षा जास्त साचणे यामुळे 181 गावातील 925 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे

ठळक मुद्देअतिवृष्टी व पुरामुळे सांगली जिल्ह्यातील 925 हेक्टर जमीनीचे नुकसान पुरामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला मोठा फटका

सांगली : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जमिन खरबडुन जाणे, गाळ साचणे, गाळ, वाळूचा थर तीन इंचापेक्षा जास्त साचणे यामुळे 181 गावातील 925 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली आहेजुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला असून यामध्ये मिरज, वाळवा, शिराळा व पलूस या चार तालुक्यातील 181 गावांमधील 8 हजार 8 शेतकऱ्यांच्या 925 हेक्टर जमीनीचे नुकसान झाल आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील 10, वाळवा तालुक्यातील 56, शिराळा तालुक्यातील 95, पलुस तालुक्यातील 20 गावे बाधीत झाली आहेत.यामध्ये यामध्ये 4 हजार 190 शेतकऱ्यांच्या 455 हेक्टर वरील जमीन खरवडुन गेली आहे. तर 3 हजार 818 शेतकऱ्यांच्या 470 हेक्टर वरील जमीनवर गाळ, वाळु, मातीचा थर तीन इंचापेक्षा जास्त साचल्याने नुकसान झाले आहे. असे ही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी कळविले आहे.

टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीSangliसांगली