शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सांगलीत मोबाईल चोरट्याला नागरिकांनी धू धू धुतले, संशयित पोलिसांच्या ताब्यात

By अविनाश कोळी | Updated: October 4, 2023 12:10 IST

चौघांनी १२ मोबाईल चोरले 

सांगली : चौघांच्या टोळीने बुधवारी सकाळी सांगलीच्या विजयनगर, विनायकनगर परिसरात धुमाकूळ घालत तब्बल १२ मोबाईल लंपास केले. तरुणांनी एका चोरट्याला हुशारीने पकडले आणि त्याला धू धू धुतले. त्याचे अन्य तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरट्यास नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.सांगलीत विजयनगर चौकापासून विनायनगरच्या शेवटच्या गल्लीपर्यंत चोरट्यांच्या टोळीने बुधवारी सकाळी धुमाकूळ घातला. सकाळी साडे सहा वाजता अनेक घरांच्या उघड्या दरवाजातून आत शिरत त्यांनी मोबाईल लंपास केले. रस्त्याने चालत जाणाऱ्या एका महिलेचाही मोबाईल त्यांनी हिसकावून दुचाकीवरुन पळ काढला. एवढे होऊनही याच परिसरात एका गल्लीत एकजण संशयितरित्या फिरत होता. एका तरुणाने त्याला पकडण्यासाठी धाव घेतली, मात्र चोरट्याने त्याच्यावर दगडफेक केली. तरुणाने ‘चोर...चोर’ असा आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा होऊन त्याला हुशारीने पकडले. त्याचे अन्य तिघे साथीदार लगेच दुचाकीवरुन पळून गेले.पकडलेल्या चोराचे हात व पाय बांधून त्याला रस्त्याकडेला बसविण्यात आले. नागरिकांनी त्याला चोप दिला. वीस मिनिटे त्याला चोप दिल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चोरट्याकडून एक मोबाईल हस्तगत करण्यात आला. अन्य कोणतीही वस्तू त्याच्याकडून मिळाली नाही.

‘सायबर’समोर आव्हानगेल्या काही महिन्यांपासून दररोज मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. अशा चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान सायबर सेलसमोर निर्माण झाले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस