शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

सांगली जिल्ह्यात पाणी संकटाची शक्यता, उन्हाळ्यात पाण्यावर 'इतके' कोटी खर्चणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 17:02 IST

६६ गावांची तहान भागणार

सांगली : जिल्ह्यात जून महिन्याअखेरपर्यंत १८४ गावे आणि ८६१ वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई भासू शकते. संभाव्य पाणीटंचाई बघता नवीन विंधन विहीर घेणे, विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी चार कोटी २१ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे.जिल्ह्यात एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. परिणामी विहिरी, कूपनलिकांतील पाणी कमी होत आहे. भूगर्भातील पाणीपातळीही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी संकट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एप्रिल ते जूनपर्यंत काही गावांतील  पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.६६ गावांची तहान भागणारएप्रिल ते जून या कालावधीत १०२ गावांमधील विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील १० गावे, जत ४० गावे, कडेगाव तीन गावे, कवठेमहांकाळ १६, खानापूर १६ गावे, मिरज १२ गावे, शिराळा सहा, तासगाव एक आणि वाळवा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. याबाबत नियोजन केले जात आहे. १०२ विहिरींचे अधिग्रहणएप्रिल ते जून या कालावधीत १०२ गावांमधील विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील १० गावे, जत ४० गावे, कडेगाव तीन गावे, कवठेमहांकाळ १६, खानापूर १६ गावे, मिरज १२ गावे, शिराळा सहा, तासगाव एक आणि वाळवा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. याबाबत नियोजन केले जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी