शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

सांगली जिल्हा परिषदेत मिळाली तब्बल 'साडेसहा हजार किलो'ची रद्दी, कालबाह्य कागदपत्रांची विल्हेवाट लावणार

By संतोष भिसे | Updated: December 28, 2023 18:34 IST

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील तब्बल ६५ टन कालबाह्य कागदपत्रे बाजुला काढण्यात आली आहेत. त्यांची विल्हेवाट लावली ...

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील तब्बल ६५ टन कालबाह्य कागदपत्रे बाजुला काढण्यात आली आहेत. त्यांची विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.प्रशासकीय कामकाजात गतिमानतेसाठी विभागीय आयुक्तांनी पावसाळी अभियान उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सर्व विभागांतील अभिलेख्यांचे वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये सुमारे ६५ टन मुदतबाह्य कागदपत्रे आढळली. ती व्यवस्थितपणे नष्ट करण्याचा आदेश संबधित विभागांना देण्यात आले आहेत. कालबाह्य फायलींचे अ, ब, क व ड या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. कडेगावमध्ये ५५० किलो, मिरजेत १०१५ किलो, तासगावमध्ये १०४५ किलो, खानापुरात ५०७ किलो, आटपाडीत १८५८ किलो, कवठेमहांकाळमध्ये २३४५ किलो, जतमध्ये १९७१ किलो, शिराळ्यात ५३४८ किलो, वाळव्यात २६९१ किलो आणि पलूसमध्ये २४४४ किलो निरुपयोगी कागदपत्रे आढळली.  जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाकडे २७० किलो, समाजकल्याणमध्ये २०० किलो, पशुसंवर्धनमध्ये २००० किलो, प्राथमिक शिक्षणमध्ये ३६४० किलो, कृषी विभागात ५६० किलो, जलसंधारणमध्ये १०६ किलो, बांधकाम विभागात ८०० किलो, महिला व बालकल्याण विभागात ४० किलो, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेकडे ८८ किलो, आरोग्य विभागात १६१५ किलो आणि माध्यमिक शिक्षणमध्ये १५० किलो कागद आढळले. या स्वच्छता मोहिमेमुळे नवी कागदपत्रे ठेवण्यास जागा उपलब्ध होणार आहे. आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध होऊन वेळेची बचत व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद