शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

सांगली जिल्हा परिषदेत मिळाली तब्बल 'साडेसहा हजार किलो'ची रद्दी, कालबाह्य कागदपत्रांची विल्हेवाट लावणार

By संतोष भिसे | Updated: December 28, 2023 18:34 IST

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील तब्बल ६५ टन कालबाह्य कागदपत्रे बाजुला काढण्यात आली आहेत. त्यांची विल्हेवाट लावली ...

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील तब्बल ६५ टन कालबाह्य कागदपत्रे बाजुला काढण्यात आली आहेत. त्यांची विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.प्रशासकीय कामकाजात गतिमानतेसाठी विभागीय आयुक्तांनी पावसाळी अभियान उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सर्व विभागांतील अभिलेख्यांचे वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये सुमारे ६५ टन मुदतबाह्य कागदपत्रे आढळली. ती व्यवस्थितपणे नष्ट करण्याचा आदेश संबधित विभागांना देण्यात आले आहेत. कालबाह्य फायलींचे अ, ब, क व ड या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. कडेगावमध्ये ५५० किलो, मिरजेत १०१५ किलो, तासगावमध्ये १०४५ किलो, खानापुरात ५०७ किलो, आटपाडीत १८५८ किलो, कवठेमहांकाळमध्ये २३४५ किलो, जतमध्ये १९७१ किलो, शिराळ्यात ५३४८ किलो, वाळव्यात २६९१ किलो आणि पलूसमध्ये २४४४ किलो निरुपयोगी कागदपत्रे आढळली.  जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाकडे २७० किलो, समाजकल्याणमध्ये २०० किलो, पशुसंवर्धनमध्ये २००० किलो, प्राथमिक शिक्षणमध्ये ३६४० किलो, कृषी विभागात ५६० किलो, जलसंधारणमध्ये १०६ किलो, बांधकाम विभागात ८०० किलो, महिला व बालकल्याण विभागात ४० किलो, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेकडे ८८ किलो, आरोग्य विभागात १६१५ किलो आणि माध्यमिक शिक्षणमध्ये १५० किलो कागद आढळले. या स्वच्छता मोहिमेमुळे नवी कागदपत्रे ठेवण्यास जागा उपलब्ध होणार आहे. आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध होऊन वेळेची बचत व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद