शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

...अन् नंदिनी शाळेत दाखल झाली शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणण्यात कागल राज्यात अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 23:57 IST

आर.टी.ई.कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटांतील एकही मूल शाळाबाह्य राहू नये , शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे.

रमेश वारके ।बोरवडे : आर.टी.ई.कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटांतील एकही मूल शाळाबाह्य राहू नये , शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत कागल तालुक्यात एका मुलीला शालेय प्रवाहात आणण्यात आले.

नांदेड येथील ज्ञानेश्वर देवकांबळे आपल्या कुटुंबासह सात वर्षांपूर्वी कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आले. त्यांना दोन मुली व मुलगा आहे. आपल्या शेजारील मुले शाळेत जात आहेत हे पाहून मोठी मुलगी नंदिनीला शाळेत जावी असे वाटले पण दाखला नाही की कागदपत्रे नाहीत. त्यांनी आपले दु:ख ग्रामपंचायत शिपाई विलास कांबळे यांना बोलून दाखविले. मुख्याध्यापक बाबासाहेब कांबळे यांची त्यांनी भेट घेतली.बालरक्षक सदानंद पाटील , मारुती जाधव , वनिता साबणे यांच्या सहकार्याने शिक्षकांनी पालकांना दिलासा दिला. तिचे प्रतिज्ञाप्रज्ञ लिहून घेऊन रितसर दाखला कार्यवाहीसाठी प्रयत्न करू असे सांगितले आणि नंदिनीला शाळेत हजर केले. नंदिनीचा व तिच्या वडिलांचा हसरा चेहरा पाहून सर्वांचे डोळे आनंदाने भरुन आले.२९० मुले शालेय प्रवाहातप्रत्येक तालुक्यातील काही शिक्षकांना राज्यस्तरीय प्रशिक्षण देऊन त्यांना बालरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सदानंद पाटील, मारुती जाधव, वनिता साबणे यांची तालुक्यात बालरक्षक म्हणून टीम कार्यरत आहे. गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर, मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच चौंडाळ शाळेचे शिक्षक एस. के. पाटील, सुजाता माळवदे यांच्या सहकार्याने बालरक्षक टीमने २९० शाळाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात आणले आहे.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा