शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अलमट्टी धरण ९८ टक्के भरले, धरणातील विसर्ग वाढविला

By अशोक डोंबाळे | Updated: August 5, 2023 19:18 IST

सांगली : अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शनिवारी धरणात १२०.७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के ...

सांगली : अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शनिवारी धरणात १२०.७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार क्युसेकवरून शनिवारी दुपारपासून ७० हजार क्युसेकने विसर्ग चालू केला आहे. भविष्यात पाऊस आल्याचा कर्नाटकातील गावांना पुराचा धोका निर्माण होऊ नये, म्हणून विसर्ग वाढविला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, अलमट्टी धरणात ८५ हजार ७५१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण ९८ टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी धरण १०० टक्के भरू शकते, अशी परिस्थिती आहे. यातच भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली तर धरणातून विसर्ग तीन लाखांवर करावे लागणार आहे. तरीही अमलट्टी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवता येणार नाही. तसेच अलमट्टी धरणाच्या खालील कर्नाटकामधील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अलमट्टी धरण व्यवस्थापनाने शनिवारी धरणातील विसर्ग ४२ हजार क्युसेकवरून ७० हजार क्युसेकने केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठाधरण - आजचा साठा - क्षमताकोयना - ७९.७० - १०५.२५धोम - ११.१२ - १३.५०कन्हेर - ७.३८ - १०.१०वारणा - २९.१७ - ३४.४०दूधगंगा - १९.३७ - २५.४०राधानगरी - ८.२८ - ८.३६तुळशी - २.४४ - ३.४७कासारी - २.५३ - २.७७पाटगाव - ३.२२ - ३.७२धोम-बलकवडी - ३.५० - ४.०८उरमोडी - ६.१५ - ९.९७तारळी - ५.०२ - ५.८५अलमट्टी - १२०.७६ - १२३

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीKarnatakकर्नाटक