शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी 1 ते 7 जुलै कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 17:03 IST

माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी 1 ते 7 जुलै कालावधीत कृषि संजीवनी सप्ताहकृषि संजीवनी सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

सांगली : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.महाराष्ट्र शासनाच्या सुचनांनुसार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी यंदाच्या वर्षी पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्याचे उत्पन्नवाढ या त्रिसुत्रीचा अवलंब कृषि विभाग करणार आहे. खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद साधणार आहेत.कृषि तंत्रज्ञानाचा छोटासा अवलंब पिक उत्पादन वाढीमध्ये मोठा परीणाम करू शकतो. या अनुषंगाने परिणामकारक प्रचार व जनजागृती करण्यासाठी दि. 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषि व संलग्न विभागाच्या सहभागातून कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रGovernmentसरकारFarmerशेतकरीSangliसांगली