शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सांगलीत उद्योजकांकडून २००० कोटींची गुंतवणूक, ४ हजार ४८९ जणांना मिळणार रोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:03 IST

उद्योग संचालनालयासोबत सामंजस्य करार 

प्रसाद माळीसांगली : राज्यातील उद्योग संचालनालयाकडून राज्य तसेच विविध जिल्ह्यांत उद्योगवाढीसाठी व रोजगार निमिर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत सांगली जिल्हास्तरीय गुतंवणूक परिषद १२ एप्रिलला होणार आहे. सांगलीतील या गुंतवणूक परिषदेमध्ये १४७ उद्योजकांशी सामंजस्य करार होणार आहेत. त्यामध्ये सांगलीत तब्बल दोन हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४ हजार ४८९ रोजगार निर्मिती होणार आहे.उद्योग संचालनालयाचे पुणे विभागीय कार्यालय आणि सांगली जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे ‘जिल्ह्यास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५’ होणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, विभागीय उद्योग सहसंचालक एस. जी. राजपूत हे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत १४७ उद्योजकांशी उद्योग संचालनालय सामजंस्य करार करणार आहे. यामुळे जिल्ह्यातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली.

गुंतवणूक परिषदेचे उद्देश

  • गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करणे.
  • राज्यातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करणे.
  • जिल्ह्याच्या विकासाला चालना देणे.
  • राेजगाराच्या संधी निर्माण करणे.

असे होणार प्रमुख सामंजस्य करार..उद्योगाचे नाव गुंतवणूक (कोटी)साईचैन इंडस्ट्री - २९पी. जी. इंडस्ट्री - २८.९द सुप्रिम इंडस्ट्री - ४००शाह लागू प्रापर्टी - ६२.३ जी. आर. मोहिते प्रा. लि. - ५१.५०

सामजस्य करारातून जिल्ह्यातील उद्योजकांना शासनाकडून जमीन, वीज, पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यांची तातडीने पूर्तता करून उद्याेगास चालना दिली जाणार आहे. टेक्सटाइल, प्लॅस्टिक, शेतीपूरक उद्योगांसह विविध क्षेत्रांत गुंतवणूक होणार आहे. यामध्ये २० टक्के महिला उद्योजकांचा समावेश असणार आहे. - विद्या कुलकर्णी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सांगली.

टॅग्स :Sangliसांगली