शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सांगलीत लम्पीने घेतला दिवसात १७ जनावरांचा बळी, बाधित जनावरांची संख्या पावणेपाच हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:22 IST

या रोगामुळे आतापर्यंत ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी नव्याने १८९ जनावरांना लम्पी त्वचा रोगाची बाधा झाली आहे. तसेच १७ जनावरांना मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित जनावरांची संख्या पावणेपाच हजारांवर पोहोचली आहे. लम्पीचा संसर्ग रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश कधी येणार, असा सवाल पशुपालकांमधून उपस्थित होत आहे.अडीच महिन्यांपासून सुरू असलेला लम्पीचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने पशुपालक चिंतेत आहेत. मंगळवारी नव्याने १८९ जनावरांना बाधा झाल्याचे आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल चार हजार ७५७ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे. अद्यापही दोन हजार ८९७ जनावरांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी एका दिवसात जिल्ह्यात १७ जनावरांचा मृत्यू झाला. या रोगामुळे आतापर्यंत ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. एक हजार ५३३ जनावरेआजारातून बरी झालेली आहेत.आतापर्यंत बाधित झालेली तालुकानिहास संख्या पुढीलप्रमाणे आहे. मिरज तालुका १२९८, आटपाडी ५९०, पलूस ३६२, वाळवा ७०२, खानापूर ५३०, तासगाव ३६६, कडेगाव १२४, कवठेमहांकाळ २१६, जत ४६८, शिराळा तालुक्यात ६१ अशी एकूण चार हजार ७५७ जनावरांना बाधा झाली आहे. त्यापैकी ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग