शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संख तहसीलची 'ती' १५ गावे पुन्हा 'जत'ला जोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 18:42 IST

जत जवळची अनेक गावे संख कार्यालयास जोडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.

जत : संख अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करताना जत जवळची अनेक गावे संख कार्यालयास जोडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वळसंग हे नवीन मंडल तयार करून त्याला गावे जोडण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार १५ गावे जतला जोडण्यात आल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी आज, शुक्रवारी दिली.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराय्या बिराजदार, मुचंडीचे सरपंच अशोक पाटील यांच्यासह जत आसपासच्या ग्रामस्थांनी संखऐवजी जतला गाव जोडावे असे सूचविले होते. जत जवळील १५ गावे संखऐवजी जत तहसीलला जोडावीत, अशी मागणी होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते.संख अप्पर तहसील कार्यालयास जोडले गेलेली सनमडी, घोलेश्वर, मायथळ, कुणीकोणूर, आबाचीवाडी, कोळगिरी, काराजनगी, वळसंग, मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, शेड्याळ, सालेकेरी, सोरडी व दरीकोणूर ही गावे जत तहसील कार्यालयास जोडण्याबरोबरच या गावांसाठी वळसंग हे नवीन मंडल तयार करण्यात येणार आहे.त्याचबरोबर उर्वरित मंडलामधील गावांत फेरबदल प्रस्तावित आहे. यासंदर्भात दावे, हरकती उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी मागवून घेतल्या होत्या. गुरुवारी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.संखच्या अप्पर तहसील कार्यालयांतर्गत मुचंडी महसूल मंडल रद्द करण्यात येत असून सिद्धनाथ अंतर्गत सिद्धनाथ, जालीहाळ खुर्द व पांढरेवाडी अशी एक सजा व तीन गावे संख मंडलामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे संख मंडलामध्ये एकूण ६ सजे व १५ गावांचा समावेश राहील, असेही आ. सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली