शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'या' कारणाने तुम्ही विसरू शकत नाही तुमचं पहिलं प्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 14:55 IST

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. ते कधीही विसरता येत नाही.... तुम्ही जर कधी प्रेम केलं असेल तर तुम्ही सुद्धा हे नाकारणार नाही.

(Image Credit : busy.org)

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. ते कधीही विसरता येत नाही.... तुम्ही जर कधी प्रेम केलं असेल तर तुम्ही सुद्धा हे नाकारणार नाही. पहिलं प्रेम असंच असतं की, ते आयुष्यभरासाठी लक्षात राहतं. आयुष्यभर आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात साठलेल्या असतात. पहिलं प्रेम, पहिला किस आणि पहिलं आलिंगण या अशा आठवणी असतात ज्या व्यक्ती कधीही विसरू शकत नाही. 

जीवनाच्या प्रवासात अनेकांना वेगवेगळ्या वळणावर प्रेम होतं. पण पहिल्या प्रेमाचा विषय निघताच डोळ्यात एक वेगळीच चमक येते. पहिलं प्रेम हे कधीही विसरता येत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. पण कोणतं कारण आहे, ज्यामुळे कुणीही त्यांचं पहिलं प्रेम विसरू शकत नसतात. चला जाणून घेऊ ते कारण....

रिलेशनशिप एक्सपर्ट एडीना महल्ली यांचं यावर मत आहे की, तुमचं पहिलं प्रेम हा जीवनातील पहिला अनुभव असतो. हेच ते कारण असतं, ज्यामुळे तुम्ही कधीही पहिलं प्रेम विसरत नाहीत. एडीना सांगते की, आपल्या मेंदूत एक भाग असतो हिप्पोकॅंम्पस. यात आपल्या आठवणी आणि भावना असतात. मानसोपचारतज्ज्ञ मानतात की, आपल्याला दुसरीच्या तुलनेत पहिल्यांदा केलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. 

अशात जीवनात तुम्ही घेतलेला पहिला अनुभव कधीही विसरू शकत नाहीत. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या नोकरीचा पहिला दिवसही विसरू शकत नाही, जसे की, पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमात तुम्ही प्रेयसी किंवा प्रियकरासोबत भावनात्मक दृष्टीने इतके खोलवर जोडले गेलेले असता. त्यामुळे त्यांच्या आठवणी अधिक मजबूत असतात. पहिल्या प्रेमातील जाणीवा या फारच प्रबळ असतात, त्यामुळेच त्या कधी विसरता येत नाहीत किंवा मनातून जात नाही.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप