शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

पती-पत्नीत भांडणं होण्याची ही आहेत ५ कारणं; तुम्हीही याच कारणावरून भांडता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 12:10 IST

अनेकदा नात्यातील समस्या भांडणाचं कारण ठरतात. रागाच्याभरात अपशब्द उच्चारल्याने एकमेकांची मनं दुखावली जाण्याची शक्यता असते. 

कोणतंही नात भांडणाशिवाय टिकत नसतं. जिथे प्रेम आहे तिथे भांडणं सुद्धा होत असतात. पण एका मर्यादेपेक्षा जास्त वादाला तोंड फुटत गेलं की, पती पत्नीत भांडणं होतात. तसंच नातं तुटण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. एक्सपर्टच्यामते पती पत्नीच्या नात्यात भांडणं होणं हे खूपच सामन्य आहे. काही कॉमन कारणांवरून पती पत्नीत वाद होत असतात. या कारणांबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. अनेकदा नात्यातील समस्या भांडणाचं कारण ठरतात. रागाच्याभरात अपशब्द उच्चारल्याने एकमेकांची मनं दुखावली जाण्याची शक्यता असते. 

पत्नीला वेळ न देता फ्रेंड्ससोबत वेळ घालवणं

अनेकदा पार्नटरला वेळ न देता मित्रांना वेळ दिल्यामुळे वाद होतात. कारण महिलांची नेहमी तक्रार असते की वेळ दिला जात नाही. पुरूषांना आपल्या मित्रांसह नाईटआऊटला वैगैर जायला खूप आवडतं. काहींना आपल्या पार्टनरला वेळ द्यायला फारसं आवडत नाही. त्यामुळेच वादाला तोंड फुटतं असतं. यासाठी पती पत्नींनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ,ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.

आईच्या हाताचं जेवणं

भारतातील जास्तीत जास्त जोडप्याची भांडणं आईच्या आणि बायकोच्या जेवणाच्या चवीची तुलना केल्यामुळे होतात. यामुळे बायकोला दोन शब्द ऐकवले जातात. काही स्त्रियांना या  गोष्टीचा प्रचंड राग येतो. मग वादाला तोंड फुटतं. त्यामुळे भांडण टाळायची असतील तर जेवण कोणीही तयार केललं असू दे . आदर करायला शिका. तसंच तुलनात्मक न बोलता तुम्ही आपल्या पार्टनरला समजावून सांगू शकता. 

बदलती जीवनशैली

सोशल मिडियाच्या अति वापरामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही. त्यामुळे पती- पत्नीत भांडणं होतात.  मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवायला हवी.

मुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार

मुलींनी 'या' गोष्टींबाबत सागिंतलेलं खोटं; सगळ्याच मुलांना वाटतं खरं, कसं ते जाणून घ्या

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप