शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'या' दोन राशींचे कपल्स ठरतात सगळ्यात निराश आणि भांडखोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 13:19 IST

मेष राशीच्या लोकांचा सतत ताब्यात ठेवण्याचा स्वभाव मकर राशीच्या लोकांना जराही आवडत नाही.

जेव्हा दोन व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येत असतात. तेव्हा तुम्हाला असं वाटत असतं की  तुम्ही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेता. दोघांचेही विचार आणि राहणीमान एकमेकांशी मिळते जुळते असतात. अनेकदा पत्रिका , ग्रह तारे सगळं व्यवस्थित असताना सुद्धा नात्यात भांडण होत असतात. कारण नसताना वादाल तोंड फुटतं. काही राशीचे पुरूष आणि महिला एकमेकांकडे आकर्षीत होत असतात. आज आम्ही तुम्हाला कोणत्या दोन राशींचे कपल्स चांगले बनू शकतं नाही याबाबत सांगणार आहोत. 

मकर  आणि मेष 

चांगले विचार आणि उत्तम राहणीमान असलेल्या मकर राशीच्या लोकांचं मेष राशीच्या कायम उताविळपणे राहत असलेल्या लोकांसोबत जराही जमत नाही.  मेष राशीच्या लोकांचा सतत ताब्यात ठेवण्याचा स्वभाव मकर राशीच्या लोकांना जराही आवडत नाही.  तसंच ऑफिसचं  काम असो किंवा घरचं नेहमी संथगतीने केल्यामुळे मकर राशीच्या लोकांना मकर राशीच्या लोकांचं वागणं खटकतं.

कुंभ आणि  वृषभ 

खूप उत्साही आणि ओपन माईंडेड असलेल्या कुंभ राशीच्या लोकांचे जिद्दी स्वभाव असलेल्या वृषभ राशीच्या लोकांशी पटत नाही.  या दोन राशीचे लोक कपल्स म्हणून एकमेकांसोबत राहत असतात त्यावेळी घर चालवण्यापासून, पैसे आणि भविष्यकालीन योजनांवरून सतत खटके उडून भांडणं होतात.

मीन आणि  मिथुन 

काहीसा क्रियेटीव्ह आणि सहज असणारा मीन राशीच्या लोकांचा स्वभाव मिथून राशीच्या लोकांना समजण्यास त्रास होतो. मीन राशीचे लोक  इतरांची इच्छा आणि भावनांचा खूप आदर करत असतात.  मिथून राशीचे लोक सांगतात एक आणि करततात वेगळंच काही.  त्यामुळे या दोन राशींच्या कपल्सचं एकमेकांसोबत पटत नाही. 

कर्क आणि  मेष

मेष राशीचे लोक जेव्हा सौम्य स्वभावाच्या राशीच्या लोकांच्या संपर्कात येतात. तेव्हा अनेक अडचणी येत असतात. कर्क राशीचे लोक काळजी घेणारे असतात. मेष राशीचे लोक  बहर्मुख असतात. आणि मकर राशीचे लोक अंतर्मुख असतात. 

वृषभ आणि सिंह

सिंह राशीचे लोक जिद्दी स्वभावाचे असतात. सिंह राशीचे लोक आत्मकेंद्रिंत सुद्धा असतात. सिंह राशीच्या लोकांना एकांतात रहायला आवडत असतं. याऊलट वृषभ  राशीच्या लोकांना जास्त लोकांमध्ये राहायला आवडत असतं. त्यामुळे या दोघांमध्ये सतत भांडण होत असतात. (हे पण वाचा-गर्लफ्रेंड प्रेम करते की फक्त तुमचा फायदा घेतेय, कसं ओळखाल? वापरा 'ही' ट्रिक)

कर्क आणि तुळ 

कर्क राशीचे लोक इमानदार आणि स्थिर आणि संवेदनशील असतात. याऊलट तुळ राशीचे लोक दिखाऊपणा करणारे असतात. त्यामुळे दोघांमध्ये सतत भांडणं होत असतात. ( हे पण वाचा-'या' ५ कारणांमुळे इच्छा नसताना सुद्धा लोक लग्न करतात)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप