शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

'या' तीन गोष्टी नात्याला करतात असुरक्षित; वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:16 IST

काही लोकांना त्यांचा पार्टनर फोनवर जास्त बिझी राहिल्याने त्याच्यावर शंका येते. पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात काही मित्र, नातेवाईक आणि लोक असतीलच ज्यांच्याशी तो किंवा ती बोलत असले.

जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यावर संशय करत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रश्न विचारत असेल तर तो असं वागण्याचं कारण म्हणजे त्याला असुरक्षित वाटतंय. जर तुम्ही अशावेळी त्याला किंवा विश्वास देऊ शकले नाही तर हे नातं तुटू शकतं. अशाच तीन गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की, तुमच्या पार्टनरला नात्याबाबत असुरक्षितता वाटत आहे. हे संकेत वेळी ओळखले तर तुम्ही नातं तुटण्यापासून वाचवू शकता. 

सतत फोन बिझी का असतो?

काही लोकांना त्यांचा पार्टनर फोनवर जास्त बिझी राहिल्याने त्याच्यावर शंका येते. पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात काही मित्र, नातेवाईक आणि लोक असतीलच ज्यांच्याशी तो किंवा ती बोलत असले. तुम्ही त्याच्या लाइफमध्ये आल्यावर तो ती नाती तर तोडू शकत नाही ना. जर तुम्हाला खरंच काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही दोघांनी यावर संवाद साधला पाहिजे. 

दिवसभर ऑनलाइन राहतो, काय करतो?

आजकाल अनेक नाते हे सोशल मीडियावर तयार होतात. कधी कधी तर ही नाती तयार झाल्यावरही काही लोक सोशल मीडियातच अधिक वेळ घालवतात. अशात जेव्हा नातं नवं नवं असतं तेव्हा आपल्या सोबतच त्याने किंवा तिने बोलावं असं वाटत असतं. पण यामुळे गैरसमजही होऊ शकतात. अनेकांना असं वाटत असतं की, पार्टनर त्यांना इग्नोर करतोय. पण तसं नसेल तर नातं गैरसमजामुळे अडचणीत येऊ शकतं. 

मित्रांनी मित्रासारखं रहावं

अनेकदा जेव्हा पार्टनर आपल्या मित्रांसोबत मोकळेपणाने हसतात आणि बोलतात, एकटे फिरायला जातात किंवा त्यांच्या घरी थांबतात या गोष्टी वाईट वाटू लागतात. अशात तुमचं डोकं मित्राच्या लिमिटबाबत विचार करू लागतं. पण मुळात असं असतं की, मैत्रिच्या नात्यात कोणतीही लिमिट नसते. अशावेळी गैरसमजातून अशा काही गोष्टी बोलल्या जातात ज्यामुळे पार्टनर्सला वाईट वाटून जातं. याने नातं अडचणीत येतं. त्यामुळे आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवा आणि कोणताही ठोस पुरावा असल्याशिवाय गैरसमज करून घेऊ नका.

गैरसमज दूर होणे गरजेचे

असे कितीतरी गैरसमज आहेत ज्यामुळे अनेकांचं नातं सुरू होण्यापूर्वी बिघडायला लागतं. त्यामुळे अशा वाईट गोष्टी मनात येऊ देऊ नका आणि पार्टनरला असं काही बोलू नका ज्यामुळे त्यांना हर्ट होईल. काही वेळी पार्टनरबाबत तुम्हाला येणारी शंका बरोबरही असू शकते, पण अशावेळी पार्टनरसोबत थेट बोलावं. स्वत:हून काही शोधण्याच्या नादात तुम्ही नातं अडचणीत आणू शकता. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप