शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

...म्हणून मिळतो चांगल्या मुलांंना धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 13:26 IST

नाते तर विश्वासावर टिकलेले असते, मात्र या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे नात्यात धोका मिळत असतो. आज आम्ही आपणास याच कारणांबाबत माहिती देत आहोत, ज्यामुळे चांगल्या मुलांना प्रेमात धोका मिळतो.

बऱ्याचदा असे दिसून येते की, जे मुले मुलींसोबत नेहमी फ्लर्ट करतात, त्यांना चांगला लाइफ  पार्टनर मिळतो आणि जे मुले प्रामाणिक असतात त्यांना नेहमी प्रेमात धोका मिळतो. अशावेळी लोकांचा प्रेमावरचा विश्वास उठतो. नाते तर विश्वासावर टिकलेले असते, मात्र या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे नात्यात धोका मिळत असतो. आज आम्ही आपणास याच कारणांबाबत माहिती देत आहोत, ज्यामुळे चांगल्या मुलांना प्रेमात धोका मिळतो.  * विशेषत: चांगली मुले आपल्या एक्स-पार्टनरबद्दल आपल्या गर्लफ्रेंडला सांगून देतात. अशावेळी मुलीच्या मनात संशय निर्माण होतो की, याने अगोदरच्या गर्लफे्रंडला सोडले आहे तर मलाही एक दिवस सोडू शकतो. * बऱ्याच मुलींना आपल्या आयुष्यात कुणाचा हस्तक्षेप अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या चुकांवर चांगल्या मुलांकडून देण्यात आलेला सल्ला त्यांना नकोसा वाटतो. म्हणून नात्यात दूरावा निर्माण होतो.  * बऱ्याचदा चांगल्या मुलांना आपणच बरोबर आहोत, असे वाटते. नेमकी हिच गोष्ट मुलींना आवडत नाही. शिवाय चांगले मुले नेहमी आपल्या गर्लफे्रंडवर बंधने लादतात, ज्यामुळे मुली त्यांना लाइक करत नाही आणि मुली त्याच्यापासून लांब जातात.  * आपल्या पार्टनरची काळजी घेणे चांगली गोष्ट आहे. मात्र काही मुलींना जास्त काळजी घेणे आवडत नाही. कुणी आपली जास्त काळजी घेणे, म्हणजे पारतंत्र्यात जगणे असे त्यांना वाटते. त्यामुळे त्या अशा नात्यापासून चार हात लांब पडण्याचा मार्ग शोधतात. * चांगली मुले प्रामाणिक असल्याने त्यांच्याकडे इनकम सोर्सदेखील कमी असतो. त्यांची मिळकत कमी असल्याने मुलींना ते आवडत नाही. त्यामुळे मुलींना असा पाटर्नर नको असतो.   * नात्याला दिर्घकाळ टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपल्या पार्टनरची आवड-नावड काय आहे, याचा पूर्ण अभ्यास हवा.