शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून मिळतो चांगल्या मुलांंना धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 13:26 IST

नाते तर विश्वासावर टिकलेले असते, मात्र या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे नात्यात धोका मिळत असतो. आज आम्ही आपणास याच कारणांबाबत माहिती देत आहोत, ज्यामुळे चांगल्या मुलांना प्रेमात धोका मिळतो.

बऱ्याचदा असे दिसून येते की, जे मुले मुलींसोबत नेहमी फ्लर्ट करतात, त्यांना चांगला लाइफ  पार्टनर मिळतो आणि जे मुले प्रामाणिक असतात त्यांना नेहमी प्रेमात धोका मिळतो. अशावेळी लोकांचा प्रेमावरचा विश्वास उठतो. नाते तर विश्वासावर टिकलेले असते, मात्र या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे नात्यात धोका मिळत असतो. आज आम्ही आपणास याच कारणांबाबत माहिती देत आहोत, ज्यामुळे चांगल्या मुलांना प्रेमात धोका मिळतो.  * विशेषत: चांगली मुले आपल्या एक्स-पार्टनरबद्दल आपल्या गर्लफ्रेंडला सांगून देतात. अशावेळी मुलीच्या मनात संशय निर्माण होतो की, याने अगोदरच्या गर्लफे्रंडला सोडले आहे तर मलाही एक दिवस सोडू शकतो. * बऱ्याच मुलींना आपल्या आयुष्यात कुणाचा हस्तक्षेप अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या चुकांवर चांगल्या मुलांकडून देण्यात आलेला सल्ला त्यांना नकोसा वाटतो. म्हणून नात्यात दूरावा निर्माण होतो.  * बऱ्याचदा चांगल्या मुलांना आपणच बरोबर आहोत, असे वाटते. नेमकी हिच गोष्ट मुलींना आवडत नाही. शिवाय चांगले मुले नेहमी आपल्या गर्लफे्रंडवर बंधने लादतात, ज्यामुळे मुली त्यांना लाइक करत नाही आणि मुली त्याच्यापासून लांब जातात.  * आपल्या पार्टनरची काळजी घेणे चांगली गोष्ट आहे. मात्र काही मुलींना जास्त काळजी घेणे आवडत नाही. कुणी आपली जास्त काळजी घेणे, म्हणजे पारतंत्र्यात जगणे असे त्यांना वाटते. त्यामुळे त्या अशा नात्यापासून चार हात लांब पडण्याचा मार्ग शोधतात. * चांगली मुले प्रामाणिक असल्याने त्यांच्याकडे इनकम सोर्सदेखील कमी असतो. त्यांची मिळकत कमी असल्याने मुलींना ते आवडत नाही. त्यामुळे मुलींना असा पाटर्नर नको असतो.   * नात्याला दिर्घकाळ टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपल्या पार्टनरची आवड-नावड काय आहे, याचा पूर्ण अभ्यास हवा.