शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'ही' लक्षणं दिसत असतील तर समजा, तुमचं नातं आता तुटायचंच बाकी राहिलय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 15:00 IST

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये  येतात.

(image credit-kroc.com)

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये  येतात. तेव्हा  खुप इंन्टरेस्टिंग वाटत असतं. सुरूवातीच्या काळात एकमेकांना फारसं ओळखत नसल्यामुळे  पार्टनरच्या बोलण्याच्या, विनोदी स्वभावाच्या सगळ्यात गोष्टी  चांगल्या वाटत  असतात पण काही काळानंतर आपल्याला त्याच व्यक्तीचा  राग यायला सुरूवात होते. कारण  अनेकदा त्या व्यक्तीला इग्नोर सुद्धा करत असतो.  

एका रिसर्चमध्ये  हे स्पष्ट झाले आहे की अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेले कपल्स सगळ्यांच्या समोर चांगले वागत असतात. पण त्यांच्य नात्यात दुरावा यायला  सुरूवात झालेली असते. पण नेमकं काय बिनसलय आणि काय हे चुकतय .हे अनेकदा कपल्सना कळत नाही.  त्यामुळे नातं तुटत असतं.  आज आम्ही तुम्हाला रिलेशनशीपच्या बाबतीत काही टिप्स देणार आहोत. त्यामुळे जर तुमच्या नात्यात दुरावा आला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल आणि तुम्ही स्वतःच्या पार्टनरला गमावण्यापासून वाचवू शकता.

 इतर व्यक्तींशी गोष्टी शेअर करता

(image credit- www.pressdemocrate.com)

रिलेशनशीमध्ये असताना पार्टनरशी गोष्टी शेअर करणं हे खूप नॉर्मल आहे.  कारण जर तुम्ही आपल्या रोजच्या  लाईफमध्ये जगत असताना ज्या गोष्टी पार्टनरशी शेअर करण्यासाठी  ऑकवर्ड फिल करत असाल किंवा त्याच गोष्टी पार्टनरला न सांगता इतर मित्रांना सांगत असाल तर तुमच्या नात्यात दुरावा  येण्याचे हे लक्षण असु शकतं.

वेळ न देणे

(image credit-www.india.com)

कोणतेही कपल्स एकमेकांसोबत  जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी उत्सूक असतात.  दोघांना वेळ मिळाल्यानंतर आपल्या वेळेनुसार एकमेकांना भेटायचा प्रयत्न करत असतात. पण जर तुम्ही पार्टनरच्या सुट्टीच्या दिवसाचा विचार  न करता स्वतःच्या  विकऑफच्या दिवशी पार्टनरला भेटायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही भावनीकदृष्या आपल्या पार्टनरपासून लांब जात आहात.

सोबत राहण्याचा विचार न करणे

(image credit-www,parantmap.com)

जर तुम्ही आपल्या  पार्टनरला कंटाळून सोबत राहू शकणार नाही असा विचार करत असाल तर तुमचं नातं कधीही तुटण्याची शक्यता असते .किंवा एकमेकांसोबत राहण्याबद्दल तुमच्या मनात शंका येत असेल तर तुम्ही आपल्या पार्टनरशी ब्रेकअप कधीही करू शकता असे संकेत दिसू  लागतात. ( हे पण वाचा-प्रेमात धोका देऊ शकतात 'या' राशीच्या मुली, जाणून घ्या...)

फिजीकल टचचा अभाव

(image credit- bustle)

 लग्न झालेले लोकं असूदे किंवा  रिलेशनशीपमध्ये असलेले लोकं असू दे नेहमीच एकमेकांचा हात हातात घेऊन गप्पा मारणे, मिठी मारून प्रेम व्यक्त करणे अशा भावना फिजीकल टच करून व्यक्त केल्या जातात पण जर तुमच्या रिलेशनशीपमध्ये स्पर्शाचा अभाव असेल तर तुम्हाला एकटेपणा किंवा अनसेफ वाटू शकतं. त्यामुळे नकळतपणे तुम्ही तुमच्या पार्टनर पासून लांब जाऊ लागता. 

बोलण्यासाठी विषय न सुचणे

(image credit- listaka)

जर तुम्हाला पार्टनरशी बोलताना कोणताच महत्वाचा मुद्दा सुचत नसेल. किंवा सारख  'तु बोल , तु बोलना' असं बोलावं लागत असेल तर समजा तुमचं रिलेशनशीप खूपच बोअर होत चाललं  आहे.   तुमच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी खास टॉपिक नसतील तर तुमच्याकडे भावनीकदृष्या बोलण्यासाठी काहीही उरलेलं नाही. (हे पण वाचा-गर्लफ्रेन्डला खूश करण्याचा वैज्ञानिक फंडा कधीच कमी  होणार नाही तिच्यातील रोमान्स...)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप