शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

'ही' लक्षणं दिसत असतील तर समजा, तुमचं नातं आता तुटायचंच बाकी राहिलय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 15:00 IST

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये  येतात.

(image credit-kroc.com)

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये  येतात. तेव्हा  खुप इंन्टरेस्टिंग वाटत असतं. सुरूवातीच्या काळात एकमेकांना फारसं ओळखत नसल्यामुळे  पार्टनरच्या बोलण्याच्या, विनोदी स्वभावाच्या सगळ्यात गोष्टी  चांगल्या वाटत  असतात पण काही काळानंतर आपल्याला त्याच व्यक्तीचा  राग यायला सुरूवात होते. कारण  अनेकदा त्या व्यक्तीला इग्नोर सुद्धा करत असतो.  

एका रिसर्चमध्ये  हे स्पष्ट झाले आहे की अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेले कपल्स सगळ्यांच्या समोर चांगले वागत असतात. पण त्यांच्य नात्यात दुरावा यायला  सुरूवात झालेली असते. पण नेमकं काय बिनसलय आणि काय हे चुकतय .हे अनेकदा कपल्सना कळत नाही.  त्यामुळे नातं तुटत असतं.  आज आम्ही तुम्हाला रिलेशनशीपच्या बाबतीत काही टिप्स देणार आहोत. त्यामुळे जर तुमच्या नात्यात दुरावा आला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल आणि तुम्ही स्वतःच्या पार्टनरला गमावण्यापासून वाचवू शकता.

 इतर व्यक्तींशी गोष्टी शेअर करता

(image credit- www.pressdemocrate.com)

रिलेशनशीमध्ये असताना पार्टनरशी गोष्टी शेअर करणं हे खूप नॉर्मल आहे.  कारण जर तुम्ही आपल्या रोजच्या  लाईफमध्ये जगत असताना ज्या गोष्टी पार्टनरशी शेअर करण्यासाठी  ऑकवर्ड फिल करत असाल किंवा त्याच गोष्टी पार्टनरला न सांगता इतर मित्रांना सांगत असाल तर तुमच्या नात्यात दुरावा  येण्याचे हे लक्षण असु शकतं.

वेळ न देणे

(image credit-www.india.com)

कोणतेही कपल्स एकमेकांसोबत  जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी उत्सूक असतात.  दोघांना वेळ मिळाल्यानंतर आपल्या वेळेनुसार एकमेकांना भेटायचा प्रयत्न करत असतात. पण जर तुम्ही पार्टनरच्या सुट्टीच्या दिवसाचा विचार  न करता स्वतःच्या  विकऑफच्या दिवशी पार्टनरला भेटायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही भावनीकदृष्या आपल्या पार्टनरपासून लांब जात आहात.

सोबत राहण्याचा विचार न करणे

(image credit-www,parantmap.com)

जर तुम्ही आपल्या  पार्टनरला कंटाळून सोबत राहू शकणार नाही असा विचार करत असाल तर तुमचं नातं कधीही तुटण्याची शक्यता असते .किंवा एकमेकांसोबत राहण्याबद्दल तुमच्या मनात शंका येत असेल तर तुम्ही आपल्या पार्टनरशी ब्रेकअप कधीही करू शकता असे संकेत दिसू  लागतात. ( हे पण वाचा-प्रेमात धोका देऊ शकतात 'या' राशीच्या मुली, जाणून घ्या...)

फिजीकल टचचा अभाव

(image credit- bustle)

 लग्न झालेले लोकं असूदे किंवा  रिलेशनशीपमध्ये असलेले लोकं असू दे नेहमीच एकमेकांचा हात हातात घेऊन गप्पा मारणे, मिठी मारून प्रेम व्यक्त करणे अशा भावना फिजीकल टच करून व्यक्त केल्या जातात पण जर तुमच्या रिलेशनशीपमध्ये स्पर्शाचा अभाव असेल तर तुम्हाला एकटेपणा किंवा अनसेफ वाटू शकतं. त्यामुळे नकळतपणे तुम्ही तुमच्या पार्टनर पासून लांब जाऊ लागता. 

बोलण्यासाठी विषय न सुचणे

(image credit- listaka)

जर तुम्हाला पार्टनरशी बोलताना कोणताच महत्वाचा मुद्दा सुचत नसेल. किंवा सारख  'तु बोल , तु बोलना' असं बोलावं लागत असेल तर समजा तुमचं रिलेशनशीप खूपच बोअर होत चाललं  आहे.   तुमच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी खास टॉपिक नसतील तर तुमच्याकडे भावनीकदृष्या बोलण्यासाठी काहीही उरलेलं नाही. (हे पण वाचा-गर्लफ्रेन्डला खूश करण्याचा वैज्ञानिक फंडा कधीच कमी  होणार नाही तिच्यातील रोमान्स...)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप