शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

'या' राशींचं एकमेकांशी अजिबात पटत नाही; लगेच होऊ शकतं ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 11:52 IST

अनेक कपल्सचं नातं फार सुंदर असतं, पण काही कपल्सचे स्वभाव जुळत नाही, तर सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडत राहतात. अशातच कपल्समध्ये काही गोष्टी योग्य पद्धतीने सुरू राहत नाहीत.

अनेक कपल्सचं नातं फार सुंदर असतं, पण काही कपल्सचे स्वभाव जुळत नाही, तर सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडत राहतात. अशातच कपल्समध्ये काही गोष्टी योग्य पद्धतीने सुरू राहत नाहीत. त्यावेळी नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. एवढचं नाहीतर नातं तुटण्याचीही शक्यता निर्माण होते. असं होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, दोघांचा स्वभाव किंवा पर्सनॅलिटी फार वेगळी असते. 

असं सांगितलं जातं की, आपला स्वभाव काही राशींवरून समजणं शक्य असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशींबाबत सांगणार आहोत. ज्यांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही.  तसेच जर अशा राशींच्या व्यक्ती एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करत असतील तर त्यांच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार येऊ लागतात. जाणून घेऊयात अशाच काही राशींबाबत... 

नात्यामध्ये येण्याआधी कोणीही राशींचा फारसा विचार करत नाही. परंतु, नातं पुढे नेण्यासाठी आणि नात्यामधील भांडणांपासून बचाव करण्यासाठी राशी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतं. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.

जाणून घेऊया कोणत्या राशीच्या जोड्यांचं नातं जास्त वेळापर्यंत टिकू शकत नाही. 

मेष राशी आणि कर्क राशी 

मेष राशीच्या व्यक्ती पारच केअरिंग असतात. या व्यक्ती सतत एखाद्या गोष्टीची काळजी करत बसतात. पण याउलट कर्क राशीच्या व्यक्ती सतत आपल्याबाबतच विचार करत असतात. असं सांगितलं जातं की, याच कारणामुले या दोन्ही राशींच्या व्यक्तींमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून खटके उडत असतात. अनकेदा ही भांडणं नातं तुटण्यासही कारणीभूत ठरतात. 

(Image Credit : Cooperative Therapy)

वृषभ राशी आणि सिंह राशी

असं सांगितलं जातं की, या दोन्ही राशींच्या व्यक्ती मर्यादेपेक्षा जास्त रागीट असतात. यांच्या नात्यामध्ये भांडण होण्याची सर्वा मोठी कारणं म्हणजे, यांचा हट्ट आणि अहंकार. जेव्हा दोन्ही व्यक्तीं रागात असतात. त्यावेळी कोणीही एकमेकांचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतं. त्यामुळे या दोन राशींच्या व्यक्तींचं नातं फार काळ टिकत नाही. 

(Image Credit : iStock)

मिथुन राशी आणि कन्या राशी

कन्या आणि मिथुन राशीच्या व्यक्तींची पर्सनॅलिटी एकमेकांपेक्षा वेगळी असते. असं सांगितलं जातं की, कन्या राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करतात. याउलट मिथून राशीच्या व्यक्तींना प्रत्येक बाबतीत स्वातंत्र्य पाहिजे असतं. त्यामुळे यांचा ताळमेळ अजिबात बसत नाही आणि दोघेही वेगळं होण्याचा विचार करतात. 

(Image Credit : Healthista)

कर्क राशी आणि तूळ राशी 

कर्क राशीच्या व्यक्तींना इतरांची काळजी घ्यायला फार आवडते. परंतु, तूळ राशीच्या व्यक्तींना त्यांचं असं वागणं म्हणजे, त्यांच्यावर केलेली जबरदस्ती वाटत असते. त्यामुळे त्यांचं नातं आपली ओळख निर्माण करू शकत नाही. 

(Image Credit : Mike & Susan Dawso)

मकर राशी आणि तूळ राशी

मकर राशीच्या व्यक्तींना अनावश्यक गोष्टींबाबत चर्चा करायला अजिबात आवडत नाही. तसेच तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचा आनंद अनुभवणं फार आवडतं. असं सांगितलं जातं की, स्वभाव अगदी विरूद्ध असल्यामुळे या राशीच्या लोकांचं नातं फार काळ टिकू शकत नाही. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही.)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यRelationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व