शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

OMG : या '5' चुकांमुळे राहू शकता आयुष्यभर अविवाहित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 16:47 IST

आपणास अशा काही चुकांबाबत माहिती देत आहोत ज्या तुम्हाला आयुष्यभर अविवाहित ठेवण्यास कारणीभूत ठरतात. जर आपण वेळेवरच आपल्या या चुका दुरूस्त केल्या तर आपले लग्न वेळेवर होऊ शकते.

-रवींद्र मोरे सध्याची तरुणाई लग्नापासून लांब राहणेच पसंत करते. त्यांच्या मते, लग्न करुन संपूर्ण स्वातंत्र्य हिरावले जाते. काही मुली अशाही असतात ज्या लग्न तर करु इच्छितात मात्र घरी लग्नासाठी आलेल्या लोकांना व्यवस्थित उत्तरे न दिल्यामुळे लग्नापासून वंचित राहतात. खूप प्रयत्न करुनही त्यांचे लग्न होत नाही. जर आपणही अशाच समस्यांमध्ये अडकले असाल तर आम्ही आपणास अशा काही चुकांबाबत माहिती देत आहोत ज्या तुम्हाला आयुष्यभर अविवाहित ठेवण्यास कारणीभूत ठरतात. जर आपण वेळेवरच आपल्या या चुका दुरूस्त केल्या तर आपले लग्न वेळेवर होऊ शकते.   * स्वप्नाचा राजामुलींना आपल्या स्वप्नाचा राजा हवा असतो. ती आपल्या जीवनसाथीला त्याच रुपात पाहू इच्छिते. मात्र तिला हे समजायला हवे की, प्रत्यक्ष आयुष्य आणि काल्पनिक जगात खूप फरक आहे. हा फरक लक्षात घेऊनच आपल्या जीवनसाथीची निवड करावी.  * स्वभावात तारतम्य नसणेजर आपला स्वभाव जास्तच लाजाळू आहे किंवा बडबड्या असेल तर आपणासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. लाजाळू असल्याने आपल्या भावना दुसऱ्याला स्पष्टपणे जाहिर करु शकत नाही आणि जास्त बडबड्या असणेही योग्य नाही. अशा परिस्थितीत लग्न होणे कठीण होते.  * स्वत:ची काळजी काही लोकांच्या मते, लग्नानंतर स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. या कारणाने ते लग्नापासून लांब पळतात. त्यांना एखाद्याची सोबत तर हवी असते मात्र या बंधंनात जुळण्यात त्यांना भीति वाटते.    * एकाकी राहणे  बरेच लोकांना एकाकी राहणे आवडते. त्यांना आपल्या आयुष्यात कुणाचा हस्तक्षेप आवडत नाही. एवढेच नव्हे तर ते अन्य लोकांसोबत बसणे-उठणेही बंद करतात. ही सवय सुधारली तर लग्न होऊ शकते. * स्वातंत्र्य हिरावण्याची भीति काही तरुणांना वाटते की रिलेशनमध्ये अडकल्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य हिरावले जाते. आपल्या मर्जीप्रमाणे आपण काहीच करु शकत नाही, मात्र नाते दोघांच्या समजदारीने निभविले तर सर्व काही शक्य असते.