शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

'या' राशीचे कपल्स आयुष्यभर राहतात सोबत, ब्रेकअपचा प्रश्नच येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 16:06 IST

सोशल मीडियाच्या माध्यामातून किंवा डेटींग एपच्या माध्यमातून एकमेकांना भेटत असतात.

सध्याच्या काळातल्या रिलेशनशिप्स या तात्पुरच्या टिकत असलेल्या असतात. सोशल मीडियाच्या माध्यामातून किंवा डेटींग एपच्या माध्यमातून एकमेकांना भेटत असतात आणि एकमेकांशी संवाद साधतात.  पण ही नाती फार काळ टिकत नाहीत.  काही कालावधीनंतर एकमेकांच्या सवयी आणि स्वभाव खटकायला लागतात, चिडचिड होते आणि ब्रेकअप होतं.

खूप कमी नाती अशी आहेत ती आयुष्यभर टिकून राहतात.  सोशल मीडियावर भेट झालेल्या अनेक  कपल्सच्या राशींमुळे त्यांचं एकमेकांशी पटत नाही. आज आम्ही तुम्हाल कोणत्या दोन राशीच्या कपल्सचं नातं दिर्घकाळ टिकत याबाबत सांगणार आहोत.  अशा राशीच्या लोकांचं आपापसात खूप पटतं एक चांगले कपल्स म्हणून हे राहतात. 

मेष आणि तुळ रास

मेष आणि  तुळ राशीचे लोक खूप भावनीक असतात. एकमेकांच्या क्वालिटि्ससाठी एकमेकांवर प्रेम करत असतात.  मेष राशीचे लोक ज्याप्रमाणे स्वतःची काळजी  घेत असतात.  त्याप्रमाणेच त्यांच्या पार्टनरची सुद्धा घेत असतात. विश्वासाच्या आधारावर यांचं नातं चांगलं टिकून राहत असतं. 

वृषभ आणि वृश्चिक

या दोन राशीचे लोक एकमेकांच्या विरूद्ध विचारांचे असतात. तरीसुद्धा मनाने खूप जवळ असतात. दोघांनाही एकमेकांचे विकपॉईंट माहित असतात. या राशीचे कपल्स खूप सर्पोटीव्ह असतात. सगळ्यात बाबतीत या राशीचे पार्टनर समजून घेऊन रिलेशन कंटिन्यू करतात.

मिथून आणि धनू

 या दोन राशींचे  स्वभाव खूप वेगळे असतात. तरी सुद्धा या  राशीच्या कपल्सचं नातं खूपचं रोमॅन्टिक असतं.  पण यांच्या काही सवयींमुळे अनेकदा वादाला तोंड फुटत असतं.  एकमेकांना समजून घेण्यात या राशीचे लोक खुपच पटाईत असतात. म्हणूनच च त्यांच्या भांडणाचा कोणताही परिणाम या राशीच्या कपल्सच्या नात्यावर होत नाही. 

मकर आणि कर्क रास

 मकर आणि कर्क राशीचे लोक खूपच प्रॅक्टिकल असतात.  कर्क राशीचे  लोक स्वतःमध्ये  गुंतलेले असतात. त्यामुळे राशीचे लोक नवनवीन गोष्टी शेअर करत असतात. ( हे पण वाचा- गर्लफ्रेंडच्या 'या' सवयींमुळे वैतागतात मुलं, मुलींना सहन करणंही होतं कठीण)

कुंभ आणि  सिंह रास

सिंह राशीचे लोक खूपच जास्त रागीट असतात. पण एखाद्या व्यक्तीवर ते  प्रेम करत असतील तर ते मनापासून करतात.   त्यामुळे त्यांचे नातं टिकून राहतं. या दोन राशीच्या  कपल्समध्ये चांगलं कॉम्बिनेशन जुळतं.  या राशीचे लोक एकमेकांवर खूप प्रेम करतात.  म्हणून ब्रेकअप किंवा नातं तोडण्याचा विचार सुद्धा करत नाहीत. ( हे पण वाचा- मुली फ्लर्ट करत असतील तर, 'या' सिक्रेट टिप्सनी ओळखा)

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपAstrologyफलज्योतिष