शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वाईट काळात सुखी राहायचंय? ...तर आई-वडिलांकडून शिका या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 12:59 IST

सुखी होण्याचा पुर्ण मार्ग यातून मिळणार नाही. पण वाईट काळात सुखी कसं रहायचं याचा उपदेश नक्कीच मिळेल. 

मुंबई - कुटुंब आणि समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती आपल्यापद्धतीने आयुष्य जगत असतो, परंतु सुखी आणि यशस्वी आयुष्य जगणे वेगळी गोष्ट आहे. यासाठी विविध गोष्टींकडे बारीक लक्ष देणे आवश्यक आहे. आई-वडिल आपलं नातं कशाप्रकारे जपतात. त्यांच्या नात्यामध्ये कटुता कधीच दिसत नाही. ते दोघेही एक दुसऱ्याबद्दल मनात आदार ठेवतात. त्यांची बोलण्याची रित. त्याचप्रमाणे एकदुसऱ्याला प्रत्येक अडचणीमध्ये कशाप्रकारे मदत करतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहे. आपण आपल्या आई-वडिलांकडून कोणत्या गोष्टी शिकल्यास आपल्याला जिवन जगत असताना उपयोग होईल. सुखी होण्याचा पुर्ण मार्ग यातून मिळणार नाही. पण वाईट काळात सुखी कसं रहायचं याचा उपदेश नक्कीच मिळेल. 

आपल्याला एकमेंकाच्या नात्यांची गरज असते. जेणेकरुन आपण प्रेम अनुभवू शकू. आपल्याला समजावं की आपल्याला हे समजेल की आपल्याला कोणाची तरी गरज आहे. जर तुमचे एकमेंकावर प्रेम असेल तर लग्नानंतर काही वर्षानी ते आधिक फुलतं. एकमेंकाना समजुन घेतात. भूतकाळातील गोष्टी लग्नानंतर विसरुन जा. त्यावर पडदा टाका. आई-वडिलांप्रमाणे नात्याला जपायला शिका. 

कोणतंच नाते परफेक्ट नसते, आपला जोडीदार, त्याची/तिची सवयी, परिवार किंवा परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे नसते. अशा गोष्टींना धरुन बसू नका. लक्षात ठेवा या सर्व गोष्टी काळानुरुप बदलतात. 

आपण आपल्या मनाप्रमाणे जगू इश्चितो पण नात्यांमध्ये ही गोष्ट लागू होत नाही. कित्येक वेळा आपल्याला एक पाऊल मागे घ्यावे लागते. नात्यात कमीपणा घेण वाईट नाही. कॉम्प्रोमाइज केल्याने आपल्या नात्याला आधिक बळकटी मिळते. 

आपला जोडीदार आपल्यासाठी महत्वाचा असतो, यामध्ये कोणतेही दुमत नाही. पण आपल्या मित्रपरिवारांसाठीही वेळ काढा. आपण आपल्या नात्याच्या वाईट काळात असेल त्यावेळी हेच आपल्या मदतीला धावून येतात. 

ज्यावेळी आपण कोणत्या रिलेशनमध्ये येतो त्यावेळी आपल्याला जोडीदाराची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. काळानुरुप जोडीदाराच्या ह्याच सवयी आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात. आणि आपण त्या बदलण्याचा प्रयत्न करतो. पण हे आपल्या नात्यासाठी त्रासदायक ठरु शकतात. आपल्या जोडीदाराच्या कमतरतेला स्विकारा. स्वत:ला आठवण करुन द्या की कमतरतेसोबत आपल्याला जोडीदारावर प्रेम झालं होतं. 

चुका सर्वजणच करतात. प्रत्येक नात्यात वाईट काळ येतो. आपला वाईट काळ संपल्यावर झालेल्या चुका घेऊन न बसता त्या विसरुन जाव्यात. नव्या उमेद्दीनं नात्याला जोडा. वाद करुन त्या गोष्टी पुन्हा पुन्हा समोर आणने किंवा बोलूण दाखवणं तुमच्या नात्यात कटुता आणू शकते. झालेल्या गोष्टी विसरायची कला तुमच्याकडे असायला हवी. ही गोष्ट आत्मसात करायला वेळ लागेल पण आपल्याला जिवनात महत्वाची आहे. 

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीक