शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाईट काळात सुखी राहायचंय? ...तर आई-वडिलांकडून शिका या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 12:59 IST

सुखी होण्याचा पुर्ण मार्ग यातून मिळणार नाही. पण वाईट काळात सुखी कसं रहायचं याचा उपदेश नक्कीच मिळेल. 

मुंबई - कुटुंब आणि समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती आपल्यापद्धतीने आयुष्य जगत असतो, परंतु सुखी आणि यशस्वी आयुष्य जगणे वेगळी गोष्ट आहे. यासाठी विविध गोष्टींकडे बारीक लक्ष देणे आवश्यक आहे. आई-वडिल आपलं नातं कशाप्रकारे जपतात. त्यांच्या नात्यामध्ये कटुता कधीच दिसत नाही. ते दोघेही एक दुसऱ्याबद्दल मनात आदार ठेवतात. त्यांची बोलण्याची रित. त्याचप्रमाणे एकदुसऱ्याला प्रत्येक अडचणीमध्ये कशाप्रकारे मदत करतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहे. आपण आपल्या आई-वडिलांकडून कोणत्या गोष्टी शिकल्यास आपल्याला जिवन जगत असताना उपयोग होईल. सुखी होण्याचा पुर्ण मार्ग यातून मिळणार नाही. पण वाईट काळात सुखी कसं रहायचं याचा उपदेश नक्कीच मिळेल. 

आपल्याला एकमेंकाच्या नात्यांची गरज असते. जेणेकरुन आपण प्रेम अनुभवू शकू. आपल्याला समजावं की आपल्याला हे समजेल की आपल्याला कोणाची तरी गरज आहे. जर तुमचे एकमेंकावर प्रेम असेल तर लग्नानंतर काही वर्षानी ते आधिक फुलतं. एकमेंकाना समजुन घेतात. भूतकाळातील गोष्टी लग्नानंतर विसरुन जा. त्यावर पडदा टाका. आई-वडिलांप्रमाणे नात्याला जपायला शिका. 

कोणतंच नाते परफेक्ट नसते, आपला जोडीदार, त्याची/तिची सवयी, परिवार किंवा परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे नसते. अशा गोष्टींना धरुन बसू नका. लक्षात ठेवा या सर्व गोष्टी काळानुरुप बदलतात. 

आपण आपल्या मनाप्रमाणे जगू इश्चितो पण नात्यांमध्ये ही गोष्ट लागू होत नाही. कित्येक वेळा आपल्याला एक पाऊल मागे घ्यावे लागते. नात्यात कमीपणा घेण वाईट नाही. कॉम्प्रोमाइज केल्याने आपल्या नात्याला आधिक बळकटी मिळते. 

आपला जोडीदार आपल्यासाठी महत्वाचा असतो, यामध्ये कोणतेही दुमत नाही. पण आपल्या मित्रपरिवारांसाठीही वेळ काढा. आपण आपल्या नात्याच्या वाईट काळात असेल त्यावेळी हेच आपल्या मदतीला धावून येतात. 

ज्यावेळी आपण कोणत्या रिलेशनमध्ये येतो त्यावेळी आपल्याला जोडीदाराची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. काळानुरुप जोडीदाराच्या ह्याच सवयी आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात. आणि आपण त्या बदलण्याचा प्रयत्न करतो. पण हे आपल्या नात्यासाठी त्रासदायक ठरु शकतात. आपल्या जोडीदाराच्या कमतरतेला स्विकारा. स्वत:ला आठवण करुन द्या की कमतरतेसोबत आपल्याला जोडीदारावर प्रेम झालं होतं. 

चुका सर्वजणच करतात. प्रत्येक नात्यात वाईट काळ येतो. आपला वाईट काळ संपल्यावर झालेल्या चुका घेऊन न बसता त्या विसरुन जाव्यात. नव्या उमेद्दीनं नात्याला जोडा. वाद करुन त्या गोष्टी पुन्हा पुन्हा समोर आणने किंवा बोलूण दाखवणं तुमच्या नात्यात कटुता आणू शकते. झालेल्या गोष्टी विसरायची कला तुमच्याकडे असायला हवी. ही गोष्ट आत्मसात करायला वेळ लागेल पण आपल्याला जिवनात महत्वाची आहे. 

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीक