शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या राशीच्या लोकांवर ब्रेकअपचा कसा होतो प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 13:35 IST

ब्रेकअप हे कुणासाठीही चांगलं नसतं. कारण ब्रेकअपमधून जो त्रास होतो तो कुणालाही नको असतो. पण कोणत्या ना कोणत्या कारणांनी कपल्समध्ये ब्रेकअप होतं.

(Image Credit : 99newser.com)

ब्रेकअप हे कुणासाठीही चांगलं नसतं. कारण ब्रेकअपमधून जो त्रास होतो तो कुणालाही नको असतो. पण कोणत्या ना कोणत्या कारणांनी कपल्समध्ये ब्रेकअप होतं. जसे की तुम्हाला माहीत आहे ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनाचा आणि राशींचा संबंध सांगण्यात आला आहे. त्यावरून अनेकजणांचे स्वभाव गुणही सांगितले जातात. त्यानुसार कोणत्या राशीच्या लोकांना ब्रेकअफ जास्त भारी पडतं हे जाणून घेऊया.

मेष : या लोकांचे ब्रेकअप फार होता. नंतर त्यांना पुन्हा रिलेशनशिपमध्येही राहण्याचीही घाई लागलेली असते. पण या लोकांना ब्रेकअपनंतर लगेच स्वत:ला सांभाळणं जरा कठीण असतं. आणि अशात स्थितीत हे लोक काहीही करण्याची शक्यता असते. असे लोक त्यांना आलेले वाईट अनुभव विसरण्याचाही प्रयत्न करतात.

वृषभ : या राशीचे लोकांसाठी ब्रेकअपनंतर पुढे जाणं फार कठीण असतं. पण सोबतच एकदा जर त्यांनी ब्रेकअप केलं तर, ते त्याच व्यक्तीसोबत पुन्हा रिलेशन ठेवत नाहीत. ब्रेकअपनंतर हे लोक पूर्णपणे तुटलेले असतात. अशात त्यांच्या आत राग, डिप्रेशन, दु:ख आणि द्वेष या भावना असतात. पण हे लोक पार्टनरच्या चांगल्या आठवणी आणि चांगल्या गोष्टीही आठवत असतात.

मिथुन :रिलेशनशिपबाबत या राशीचे लोक फार अजब असतात. हे लोक आता भलेही रिलेशनशिपमध्ये खूश असतील, पण काही दिवसांनी ते तक्रार करू लागतात. असे लोक त्यांची असंतुष्टी सहजपणे त्यांच्या हसण्यामागे लपवतात. या लोकांना जर रिलेशनशिप पसंत नसेल तर ते स्वत: वेगळे होतात आणि याचं त्यांना दु:खंही होत नाही.

कर्क : ब्रेकअपनंतर या राशीचे लोक त्यांच्या पार्टनरला इमोशनली हर्ट करू शकतात. संधी मिळाली तर हे लोक ब्लॅकमेल करण्यालाही मागेपुढे बघत नाहीत. पण जोपर्यंत हे  लोक रिलेशनशिपमध्ये राहतात, त्यांचं प्रेम कमी नाही होत. मात्र, ब्रेकअपवर विश्वास ठेवायला यांना जरा वेळ लागतो.

सिंह : हे लोक नेहमी स्वत:ला बरोबर समजतात आणि त्यांच्या पार्टनरला चुकीचं. तसेच या लोकांना त्यांच्या पार्टनरने माफी मागितली तर त्यांना चांगलं वाटतं. ब्रेकअपनंतरही त्यांना वाटत असतं की, त्यांची पार्टनर परत येईल आणि त्यांच्यावर प्रेम करेल. 

कन्या : आपल्या ब्रेकअपनंतर हे लोक पार्टनरसोबत त्यांचे चांगले मित्र होऊ राहू शकतात. कारण पूर्णपणे वेगळं होणं यांच्यासाठी कठीण असतं. ब्रेकअपवेळी हे लोक रिलेशनशिप वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना यश येत नाही. अशात ते पार्टनरला आनंदाने जाऊ देतात.

(Image credit : Twipu)

तुळ : ब्रेकअप झाल्यावर हे लोक दु:खी होतात, सोबतच त्यांना वाईटही वाटतं. यांना वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरने पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रेम करावं. पण ते या गोष्टीला पुढे जाण्याच्या रूपातही बघू शकतात.

वृश्चिक : हे लोक इमोशनल असतात, त्यामुळे ब्रेकअप झाल्यावर दु:खीही होतात आणि स्वत:ला सांभाळू शकत नाहीत. जर ब्रेकअपला हे जबाबदार नसतील तर त्यांच्यात राग आणि आक्रामकपणा खूप असतो. प्रत्येक गोष्ट हे लोक मनावर घेतात.

धनु : या राशीच्या लोकांना ब्रेकअपने फार जास्त फरक पडत नाही. पण थोडं दु:खं होतं. पण हे लोक लवकरच लाइफमध्ये पुठे सरकतात. हे लोक एकाचवेळी एकापेक्षा अधिक लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये असतात. अशात त्यांना जर एका पार्टनरने सोडलं तर या गोष्टीला फार सिरीअसली घेत नाहीत.

मकर : या राशीच्या लोकांना जेव्हा यांचे पार्टनर सोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे लोक गोष्टी समजून घेऊन अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पार्टनरपासून वेगळं व्हायचं नसतं. पण जर त्यांना कळालं की, त्यांचा पार्टनर त्याची फसवणूक करत आहे तर ही बाब सतत त्यांच्या मनात राहते. हे लोक स्वत:शी फार इमानदार असतात. 

(Image Credit : Patrika)

कुंभ : या राशीच्या लोकांना ब्रेकअपची चीड असते. तेच दुसरीकडे यांना कमिटमेंट ओझ वाटते. त्यामुळे लोक त्यांच्या पार्टनरला त्यांच्यानुसार वागायला भाग पाडतात. ब्रेकअपवेळी या लोकांच्या डोक्यात अनेक नकारात्मक विचार आणि राग असतो.

मीन : ब्रेकअपवेळी हे लोक डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. पण हे लोक रिलेशनशिप सांभाळण्याचा प्रयत्न नक्की करतात. पण पार्टनरला सोडणं यांना सोपं वाटतं. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपZodiac Signराशी भविष्यrelationshipरिलेशनशिप