शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

काय आहे 'इमोशनल स्ट्रेन' ज्यामुळे ए आर रहमानचा होत आहे घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:37 IST

AR Rahman divorce : २९ वर्षाचं दोघांचं नातं तुटण्यामागचं कारण इमोशनल स्ट्रेन असल्याचं सांगण्यात आलं आहे.

AR Rahman divorce : भारतातील प्रसिद्ध संगीतकार, गायक ए आर रहमान हे पत्नी सायरा बानूपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा समोर आली आहे. 12, मार्च 1995 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. दोघांना २ मुली आणि एक मुलगा आहे. आता २९ वर्षाच्या संसारानंतर दोघांनी सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. 

सायरा बानू यांनी मंगळावारी रात्री पतीपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती. ही बातमी समोर येताच ए आर रहमानच्या फॅन्सना धक्का बसला. २९ वर्षाचं दोघांचं नातं तुटण्यामागचं कारण इमोशनल स्ट्रेन असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेकांना हे माहीत नसतं की, नात्यात इमोशनल स्ट्रेन काय असतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

घटस्फोटाचं कारण...

सायरा बानू यांच्या वकील वंदना शाह यांनी त्यांच्या क्लाएंटकडून जाहीर करत लिहिलं की, अनेक वर्षांच्या संसारानंतर मिसेज सायरा बानू यांनी पती ए आर रहमान यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण नात्यात इमोशनल स्ट्रेन आहे. भरपूर प्रेम असूनही दोघांनाही असं जाणवलं की, तणावामुळे दोघांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. सायरा यांनी या गोष्टीवर जोर दिला की, हा निर्णय नात्यात असलेल्या वेदनेमुळे घेण्यात आला आहे.

रहमान यांनी व्यक्त केलं दु:खं

दुसरीकडे ए आर रहमान यांनीही एक्सवर पोस्ट करत आपल्या वेदना व्यक्त केल्या. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, "अपेक्षा होती की, आम्ही ३० वर्ष संसार पूर्ण करू. पण, असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा एक न दिसणारा अंत असतो. तुटलेल्या हृदयाच्या वजनाने देवाचं सिंहासनही हलत असेल'. यावेळी त्यांनी प्रायव्हसी दिल्याबद्दल फॅन्सचे आभार मानले.

काय आहे 'इमोशनल स्ट्रेन'?

ए आर रहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटाचं कारण 'इमोशनल स्ट्रेन' असून प्रत्येक कपलने हे समजून घेतलं पाहिजे. जेव्हा एखाद्या नात्यात वाढतं अंतर स्ट्रेसचं कारण बनतं तेव्हा त्याला इमोशनल स्ट्रेन म्हटलं जातं. याची वेगवेगळी कारणे असतात. जसे की, कम्युनिकेशन गॅप, विश्वास कमी असल्याने संशय वाढणे इत्यादी.

त्याशिवाय नात्यात गमावलेला विश्वास स्ट्रेसचं सगळ्यात कॉमन कारण बनतं. प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा आणि मग त्या पूर्ण न होणंही कारण ठरतं. नात्यात होत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे स्ट्रेस वाढतो.

'इमोशनल स्ट्रेन'सोबत कसं डील कराल?

- एक्सपर्टनुसार, 'इमोशनल स्ट्रेन' सोबत लढण्यासाठी दोघांमध्ये संवाद होणं महत्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुम्ही समस्या सांगणारच नाही तर त्याचं समाधान कसं निघेल? नात्यात दोघांमध्ये भरपूर संवाद होणं मजूबत नात्याची खूण आहे. 

- या कठिण काळातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला माइंड डायवर्ट करावा लागेल. जर तुम्ही एकाच गोष्टीबाबत विचार करत रहाल तर तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतील. अशात तुम्ही सोशल मीडिया, इंटरनेट किंवा फिजिकल अॅक्टिविटी, आवडीच्या गोष्टींमध्ये लक्ष घाला.

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपDivorceघटस्फोटA. R. Rahmanए. आर. रहमान