शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

उशिरा लग्न करण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 11:36 IST

घरातील वयोवृद्ध लोक अनेक उदाहरणं देत लवकर लग्न करण्याचा सल्ला देतात. पण आजच्या काळात उशिरा लग्न करण्याचेही अनेक फायदे आहेत.

घरातील लोक मुला-मुलींचं वय 25 झालं की, त्यांच्या मागे लग्नाचा तगादा लावतात. घरातील वयोवृद्ध लोक अनेक उदाहरणं देत लवकर लग्न करण्याचा सल्ला देतात. पण आजच्या काळात उशिरा लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत. ते काय हे जाणून घेऊया... 

आर्थिक स्थैर्य

वेळेनुसार तुमची आर्थिक स्थिती मजबूत झालेली असते. करिअरही ब-यापैकी सेट झालेलं असतं. वेळेनुसार तुमच्यात बराच समजूतदारपणाही आलेला असतो. वायफळ गोष्टींवर तुम्ही खर्च करणं टाळत असता. त्यामुळे तुमची बरीच बचत झालेली असते. 

परिपक्वता

काही लोकांना जबाबदारीची जाणिव ही वयासोबत नाहीतर वेळेनुसार होते. अशात तुमच्याकडे तुमच्यात आलेल्या समजूतदारपणाचा योग्य उपयोग करण्याची संधी असते. यावेळात तुम्ही तुमच्या भविष्याबाबत आणखी चांगल्याने विचार करु शकता.

स्वत:ला ओळखण्याची संधी

उशीरा लग्न करण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुम्हाला स्वत:ला ओळखण्याची संधी मिळते. तुम्हाला स्वत:कडून काय हवंय आणि दुस-यांकडून काय हवंय, याचं ब-यापैकी उत्तर मिळालेलं असतं. 

वेळेनुसार विचार बदलतात

वेळेनुसार व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल होत असतो याबाबत कुणाचही दुमत नसेल. 20व्या वर्षी जी गोष्ट तुम्हाला आवडायची ती 40 व्या वर्षीही आवडेलच हे गरजेचं नाही. पण वयाच्या एका वळणावर तुम्हाला लाईफबद्दल गंभीरतेने विचार करण्याची गरज असते. 

स्वप्न पूर्ण करण्याची संधी

जर तुम्ही उशीराने लग्न कराल तर तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळते. कुटूंबाच्या अडचणीमध्ये अडकण्याऐवजी तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष करिअर आणि स्वप्न पूर्ण करण्यावर केंद्रीत करु शकता.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न