शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

होय... आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 06:18 IST

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक । कोकणात पहिल्यांदाच प्रकल्प होण्यासाठी मोर्चा

रत्नागिरी : कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. जेव्हा येईल रिफायनरी... संपून जाईल बेकारी, अशा घोषणांमध्ये रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात नाणार, सागवेसह प्रकल्प क्षेत्रातील ग्रामस्थांसह जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, विविध संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजवर प्रकल्प नाकारण्यासाठी अनेक मोर्चे निघाले. मात्र प्रकल्प हवा आहे, अशा मागणीचा हा कोकणातील पहिलाच मोर्चा होता.

रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (आरआरपीसीएल) प्रकल्प नियोजित जागीच व्हावा, यासाठी प्रकल्प समर्थक मोठ्या संख्येने शनिवारी रस्त्यावर उतरले. मारूती मंदिर सर्कलजवळून मोर्चाला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सभा झाली. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अविनाश महाजन आणि कोकण विकास समितीचे टी. जी. शेट्ये यांनी मोर्चाची पार्श्वभूमी सांगितली. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन दिले.

सातबारासह ग्रामस्थ हजर : मोर्चात नाणार, सागवे, तारळ, कात्रादेवी यासह प्रकल्प क्षेत्रातील गावांमधील अनेक ग्रामस्थ सातबारा उतारेच सोबत घेऊन आले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी