शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

होय... आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 06:18 IST

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक । कोकणात पहिल्यांदाच प्रकल्प होण्यासाठी मोर्चा

रत्नागिरी : कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. जेव्हा येईल रिफायनरी... संपून जाईल बेकारी, अशा घोषणांमध्ये रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात नाणार, सागवेसह प्रकल्प क्षेत्रातील ग्रामस्थांसह जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, विविध संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजवर प्रकल्प नाकारण्यासाठी अनेक मोर्चे निघाले. मात्र प्रकल्प हवा आहे, अशा मागणीचा हा कोकणातील पहिलाच मोर्चा होता.

रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (आरआरपीसीएल) प्रकल्प नियोजित जागीच व्हावा, यासाठी प्रकल्प समर्थक मोठ्या संख्येने शनिवारी रस्त्यावर उतरले. मारूती मंदिर सर्कलजवळून मोर्चाला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सभा झाली. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अविनाश महाजन आणि कोकण विकास समितीचे टी. जी. शेट्ये यांनी मोर्चाची पार्श्वभूमी सांगितली. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन दिले.

सातबारासह ग्रामस्थ हजर : मोर्चात नाणार, सागवे, तारळ, कात्रादेवी यासह प्रकल्प क्षेत्रातील गावांमधील अनेक ग्रामस्थ सातबारा उतारेच सोबत घेऊन आले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी