शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

गाव तेथे क्‍वारंटाईन सेंटर उभारावे : अविनाश लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावे व जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा, ...

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावे व जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा, अशा आशयाचे पत्र नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व राजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेते अविनाश लाड यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून उपयोगात आणल्यास रुग्णसंख्या कमी करता येऊ शकते व रुग्ण गावातच राहिल्याने घरचा जेवणाचा डबा, घरचेच बेड असल्याने कमी खर्चात जास्त रुग्ण बरे होतील, अशी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. गावातील प्रतिष्ठित लोकांनी हे मनावर घेतल्यास सहजशक्‍य आहे. गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत शिपाई यांना शासकीय आदेश देऊन त्यांना जबाबदारी देण्यात यावी. असे केल्यास ग्रामीण भागातील परिस्थितीत लवकर सुधारणा होईल. तसेच जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा. जेणेकरून मृत्यूचा दर कमी होईल, अशा आशयाचे पत्र काॅंग्रेस नेते अविनाश लाड यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे. तसेच सदरचे पत्र रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनाही सादर केले आहे.