शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

गाव तेथे क्‍वारंटाईन सेंटर उभारावे : अविनाश लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावे व जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा, ...

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावे व जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा, अशा आशयाचे पत्र नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व राजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेते अविनाश लाड यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून उपयोगात आणल्यास रुग्णसंख्या कमी करता येऊ शकते व रुग्ण गावातच राहिल्याने घरचा जेवणाचा डबा, घरचेच बेड असल्याने कमी खर्चात जास्त रुग्ण बरे होतील, अशी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. गावातील प्रतिष्ठित लोकांनी हे मनावर घेतल्यास सहजशक्‍य आहे. गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत शिपाई यांना शासकीय आदेश देऊन त्यांना जबाबदारी देण्यात यावी. असे केल्यास ग्रामीण भागातील परिस्थितीत लवकर सुधारणा होईल. तसेच जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा. जेणेकरून मृत्यूचा दर कमी होईल, अशा आशयाचे पत्र काॅंग्रेस नेते अविनाश लाड यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे. तसेच सदरचे पत्र रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनाही सादर केले आहे.