शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

मान्सून आगमनापर्यंत शहरातील पाणी पुरवठा दर सोमवारी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 17:29 IST

नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे

मेहरून नाकाडे, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी तसेच पाण्याची बचत करण्यासाठी मान्सून आगमनापर्यंत दर सोमवारी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

रत्नागिरी शहरात साडे दहा हजार नळपाणी जोडण्या असून शहरासाठी दररोज १८ ते १९ दक्षलक्षघनमीटर पाणी पुरवठा होतो. शहराला शीळ व पानवळ धरणातून पाणी पुरवठा होत असला तरी दोन्ही धरणातील पाणीसाठी बाष्पीभवनामुळे घटू लागला आहे. शीळ धरणातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. दर सोमवारी नळपाणी योजनेच्या वाहिन्यांची तसेच पाणी पुरवठा व्यवस्थेच्या अन्य देशभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवल्यामुळे पाण्याचीही बचत होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Waterपाणी