शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंनी टिळक जन्मभूमी, सावरकरांच्या काेठडीला दिली भेट, म्हणाले तेव्हा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 19:12 IST

स्वा. सावरकर यांना ब्रिटिशांनी रत्नागिरीतील जेलमध्ये जवळजवळ दाेन वर्षे ठेवले हाेते

रत्नागिरी : स्वा. सावरकर यांना ब्रिटिशांनी रत्नागिरीतील जेलमध्ये ठेवले हाेते. त्या जेलमधील ती काेठडी पाहिल्यानंतर सावरकर यांच्या त्यागाची, देशप्रेमाबद्दल, देशाच्या अभिमानाबद्दल कल्पना येते, असे भावाेद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केले.केंद्रीय मंत्री नारायण राणे शुक्रवारी (१२ ऑगस्ट) रत्नागिरी दाैऱ्यावर आले हाेते. या दाैऱ्यात त्यांनी लाेकमान्य टिळक जन्मभूमी आणि स्वा. सावरकर यांना ठेवलेल्या काेठडीला भेट दिली. त्याठिकाणी नतमस्तक हाेऊन त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले की, सावरकर यांना ज्या काेठडीत ठेवले हाेते. तेथे त्यांना जवळजवळ दाेन वर्षे ठेवण्यात आले हाेते. त्या काेठडीतील जागा पाहिल्यानंतर त्यांच्या त्यागाची आपल्याला कल्पना येते. भारतीय स्वातंत्र्याला १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण हाेत आहेत. या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्यांनी याेगदान दिले आहे, त्याग केलेला आहे, बलिदान दिलेले आहे. त्यांच्या गावी, घरी जाऊन त्यांना अभिवादन करण्याचे धाेरण ठरविले आहे. लाेकमान्य टिळक यांचे जन्मस्थान, स्वा. सावरकर ज्या जेलमध्ये हाेते त्याठिकाणी जाऊन नतमस्तक हाेण्यासाठी हा दाैरा आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानातून प्रत्येक घराघरात तिरंगा जावा ही प्रेरणा दिली असून, ती घेऊन आम्ही आलाे आहाेत, असे केंद्रीय मंत्री राणे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आठ वर्षे देश सुरक्षित ठेवला पण देशातील लाेकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम त्यांनी केले आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारून देशाची प्रगती व्हावी, देश आत्मनिर्भर व्हावा म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात सेवक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNarayan Raneनारायण राणे Lokmanya Tilakलोकमान्य टिळक