शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना जनतेसोबतच - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 17:52 IST

शिवसेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. त्यात कोणताही गोंधळ नाही. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्वात प्रथम आम्ही जनतेसोबत आहोत. त्यामुळे जनतेला रिफायनरी प्रकल्प नको असेल, तरी आम्ही जनतेसोबतच राहू आणि या प्रकल्पाला विरोध करू, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्दे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी सादर केले प्रकल्पविरोधाचे निवेदन ठाकरे यांच्याहस्ते राजापूरतील पूर्णाकृती शिवपुतळ्याचे अनावरण

राजापूर : शिवसेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. त्यात कोणताही गोंधळ नाही. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्वात प्रथम आम्ही जनतेसोबत आहोत. त्यामुळे जनतेला रिफायनरी प्रकल्प नको असेल, तरी आम्ही जनतेसोबतच राहू आणि या प्रकल्पाला विरोध करू, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

राजापूरच्या जवाहर चौकातील पूर्णाकृती शिवपुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे परिसरातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रकल्पविरोधाचे निवेदन सादर केले.

यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना सरकारमध्ये आहे. पण शिवसेनेचे प्राधान्य लोकांना आहे. लोकांना जे हवे असेल तेच होईल. या प्रकल्पाला जनतेचा विरोध असेल तर शिवसेनाही या प्रकल्पाला विरोधच करेल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरी