शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी पुलावरून कोसळून राजापुरातील तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 18:12 IST

Accident, Bike, Ratnagiri, rajapur भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात गौरव मिलिंद जाधव (२३, रा. भू बौद्धवाडी, राजापूर) जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हर्डी कातळडा धबधब्यानजीक घडला.

ठळक मुद्देदुचाकी पुलावरून कोसळून राजापुरातील तरुण जागीच ठार हर्डी कातळडा धबधब्यानजीक अपघात

राजापूर : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात गौरव मिलिंद जाधव (२३, रा. भू बौद्धवाडी, राजापूर) जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हर्डी कातळडा धबधब्यानजीक घडला.पुलाखाली असलेल्या दगडावर आपटून गंभीर दुखापत झाल्याने गौरव जागीच गतप्राण झाला. तो राजापूरहून भू गावाकडे जात असताना हा अपघात घडला. भरधाव वेगामुळे हर्डी कातळडा धबधब्यानजीक गौरवला दुचाकीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे तो रस्ता सोडून या पुलावरुन खाली कोसळल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस हवालदार बबन जाधव, प्रमोद वाघाटे, सागर कोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नगरसेवक सौरभ खडपे, आंबेवाडीतील सतीश बंडबे, संतोष कातकर, मंदार बंडबे, भास्कर कुवळेकर, दादू बोटले आदींसह या परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनाम्यानंतर पोलिसांनी सौरभ याचा मृतदेह विच्छेदनासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.भावाने ओळखलेअपघातात मृत्यमूमुखी पडलेल्या गौरव याचा भाऊ याच मार्गावरून जात होता. त्याला याबाबत माहिती मिळाली असता तो घटनास्थळी दाखल झाला. त्याने सौरभला ओळखले. भावाचा मृतदेह समोर पाहून तोही हादरून गेला.सुट्टीमुळे राजापुरात आलागौरव जाधव हा सेंटरींगचे काम करतो, बुधवारी सुट्टी असल्याने तो राजापूर शहरात आला होता. राजापुरातून घरी जात असताना हा अपघात झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीbikeबाईकRajapurराजापुर