शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

मुंबईत महिलेचा खून करून दोघे रत्नागिरीत; पोलिसांनी लावला छडा

By अरुण आडिवरेकर | Updated: May 1, 2023 12:16 IST

मुंबईत खून करुन दोन आरोपी रत्नागिरीत आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या टीमने रत्नागिरी शहर पोलिसांना दिली होती

रत्नागिरी : मुंबईत एका महिलेचा खून करुन रत्नागिरीत आश्रयाला आलेल्या दोन संशयितांना रत्नागिरी शहर पोलिसांनी रविवारी (३० एप्रिल) ताब्यात घेतले आहे. हे दोघेही संशयित रत्नागिरीतील आंबेशेत परिसरात एका घरात राहत होते. त्यांना आश्रय दिलेल्या घरमालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबईत खून करुन दोन आरोपी रत्नागिरीत आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या टीमने रत्नागिरी शहर पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर रत्नागिरी पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तत्काळ यंत्रणा कामाला लावली. संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली. चौकशीदरम्यान दोन संशयित आंबेशेत येथील एका घरात आश्रयाला आले आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली. हे दोन्ही संशयित परिसरात बिनधास्त वावरत होते. नवीन चेहरे दिसत असल्यामुळे परिसरात चर्चाही सुरू होती. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी घर मालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घरमालकाने दोघांना भाड्याने खोली दिल्याचे पुढे आले आहे. मात्र, ते त्याच गावात का आले, यांचा तपास पोलिस घेत आहेत.

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक आकाश साळुंखे, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, गणेश सावंत, विनय मलवाल, आशिष भालेकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी