शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

crime news in ratnagiri: राजापुरात दोन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू

By अरुण आडिवरेकर | Updated: January 18, 2023 16:08 IST

काैटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती

विनोद पवार राजापूर : तालुक्यातील भालावली येथे दाेन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज, बुधवारी (दि.१८) दुपारच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात एका मुलींचा मृत्यू झाला असून, दुसरी गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. कौटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हादरून गेला आहे.भालावली येथील या दाेन मुली तेथूनच जवळ असणाऱ्या महाविद्यालयातून घरी जात हाेत्या. त्याचवेळी त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. हल्लेखाेराने तीक्ष्ण हत्याराने दाेघींवर हल्ला करून जखमी झाले. या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी धाव घेऊन दाेघींना धारतळे येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात तातडीने दाखल केले. यावेळी रुग्णलयाबाहेर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली हाेती.दरम्यान, या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या एका मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलीला अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या घटनेची माहिती नाटे पाेलिसांना मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेऊन पंचनामा केला. काैटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, त्यादृष्टीने पाेलिसांनी तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस