शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आयशर टेम्पोने ठोकरले, रस्ते कामगार मजुरांच्या दोन चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:45 IST

अपघातात मृत झालेली चिमुकली बाकाळे येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुरांची मुले असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत.

राजापूर : राजापूर तालुक्यातील बाकाळे येथे सागरी महामार्गावर टेम्पोने ठोकरल्याने दोन लहान मुलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. ही घटना आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. बाकाळे येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुरांची ही मुले असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत. याच अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.सागरी महामार्गावरून जैतापूरकडून देवगडकडे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोने बाकाळे येथील तीव्र वळणावर तीन ते चार जणांना ठोकरल्याची घटना घडली आहे. यामध्ये १२ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पाच वर्षांच्या एका गंभीर जखमी मुलीचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.अपघातस्थळापासून काही अंतरावरच टेम्पो सोडून चालक पसार झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ नाटे सागरी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. अपघातग्रस्त टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात