शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

रघुवीर घाटातील प्रवास ठरताेय हृदयाचे ठाेके चुकविणाराच, रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांना जाेडणारा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:29 IST

घाटात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स मोडलेल्या अवस्थेत आहेत.

हर्षल शिराेडकरखेड : रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांना जोडणारा घाट म्हणजे रघुवीर घाट. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील २० ते  २५ गावांना भौगोलिकदृष्ट्या खेड शहर व तालुक्यात सहजपणे जोडणारा रघुवीर घाट १२ किलाेमीटर लांबीचा आहे. समुद्र सपाटीपासून ७६० मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कांदाट खोऱ्याला खेड तालुक्याला जोडणारा हा घाटातील प्रवास म्हणजे हृदयाचे ठोके चुकविणाराच असताे.सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या १२ किलाेमीटरच्या रघुवीर घाटात घडत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हा मार्ग वाहतुकीला धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही वर्षांत रघुवीर घाट पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले असून, तीनही मोसमात याठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. खेड आगारातून खेड-उचाट-अकल्पे एसटी बस सुरू असून, खासगी वाहनांची सेवाही सुरू आहे. कोकण व सातारा जिल्हा एकत्र आणणारा हा घाट दळणवळणाच्या दृष्टीने सुरक्षित असणे गरजेचे आहे.खोपी, शिंदी, वळवण, बामणोलीमार्गे तापोळ्याकडून फेरीबोटीने पर्यटकांना महाबळेश्वरला जाता येते. याकरिता हा एक चांगला मार्ग आहे. घाटात पावसाळ्यात अनेकवेळा रस्त्यावर दरड येते. गेली दोन-तीन वर्षे या घाटामध्ये एसटी बसेस अडकून पडल्या आहेत.यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घाटातील अवघड वळणावर दोन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.  २०११ मध्ये पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे हा घाट तब्बल चार दिवस बंद होता. या घाटाचा प्रस्ताव १९९० मध्ये तयार करून १९९३ मध्ये हा घाट सुरू करण्यात आला. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या कांदाटी खोऱ्यातील गावांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. घाटात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स मोडलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यात बांधकाम विभागाने दरड कोसळल्यास रस्ता पूर्ववत करण्यासाठी खोपी येथे जेसीबी उपलब्ध असताे. वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रघुवीर घाटात रस्त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.

वनखात्याची जमीनरत्नागिरी-सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारे दोन रस्ते खेड तालुक्याच्या हद्दीतून पुढे जातात. रघुवीर घाटमार्गे सातारा आणि हातलोट घाटमार्गे सातारा असे हे दोन मार्ग आहेत. परंतु, या दोन्ही रस्त्यांवर वनखात्याची जमीन आहे. यापूर्वी वनखात्याने परवानगी दिली असती तर हे दोन्ही मार्ग सातारा जिल्ह्याला कधीच जोडले गेले असते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSatara areaसातारा परिसर