शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रत्नागिरी : निर्मल सागर तट अभियान मोहिमेच्या माध्यमातून हर्णै बंदराला मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 18:31 IST

निर्मल सागर तट मोहिमेच्या माध्यमातून हर्णै ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सिल्बरब्राऊर इंडिया, पुणे या कंपनीशी करार केला आहे. लोकांना अल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देअल्प दरात हर्णै बंदराला मिळणार शुद्ध पाणीनिर्मल सागर तट अभियान मोहिमेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध

दापोली : हर्णै बंदरात दररोज हजारो लोक मच्छी लिलावासाठी येत असतात. स्थानिक मच्छीमार व पर्यटकांना हर्णै बंदरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नव्हते. त्यामुळे निर्मल सागर तट मोहिमेच्या माध्यमातून हर्णै ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सिल्बरब्राऊर इंडिया, पुणे या कंपनीशी करार केला आहे. लोकांना अल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.बंदरातील पाणी समस्या दूर व्हावी, यासाठी पाणी  कमिटी अध्यक्ष अस्लम अकबाणी यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. येथे हजारो पर्यटक येत असतात. परंतु बंदरावर शुद्ध पाणी मिळत नव्हते. आता ग्रामपंचायतीने सिल्बरब्राऊर कंपनीशी पाच वर्षांचा करार केल्यामुळे आरो प्लँटमधून शुद्ध पाणी मिळणार आहे.२० ते ३० पैसे दरमच्छीमार व पर्यटकांना केवळ २० ते ३० पैसे दराने शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याने २० रुपये बॉटल घेण्याची गरज नाही. हर्णैतील पाणी समस्या दूर होणार असून, ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन दिले आहे. हा प्लँट सुरळीत चालावा, यासाठी कर्मचाऱ्यांची २४ तास नियुक्ती करण्यात येणार आहे. 

पाठपुराव्याला यशहर्णै बंदरातील पाणी समस्या दूर झाल्याने लोकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांची ही मागणी होती. आता ती पूर्णत्त्वास जात असल्याचा आनंद वाटतो. मी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा आनंद आहेच; परंतु लोकांना अल्पदरात शुध्द पाणी मिळणार, याचे समाधान आहे.- अस्लम अकबाणी,पाणी कमिटी अध्यक्ष

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीfishermanमच्छीमार